AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine’s Day | मैं अपनी फेवरेट हूं ! असंच म्हणाल, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी करुन स्वत:वर भरभरुन प्रेम करा

आचार्य चाणक्य यांनी सकाळी लवकर उठून अशा कामांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरू शकतो.

| Updated on: Feb 14, 2022 | 7:57 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी सकाळी लवकर उठून अशा कामांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरू शकतो. शिस्तबद्ध दिनचर्या पाळणारे लोक आनंदी आणि यशस्वी राहतात. त्यांच्या आयुष्यात सर्व वेळेवर होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

आचार्य चाणक्य यांनी सकाळी लवकर उठून अशा कामांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरू शकतो. शिस्तबद्ध दिनचर्या पाळणारे लोक आनंदी आणि यशस्वी राहतात. त्यांच्या आयुष्यात सर्व वेळेवर होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 4
 सकाळी लवकर उठा - चाणक्याच्या मते जीवनात यश मिळवायचे असेल तर सकाळी लवकर उठा. जे लोक उशिरापर्यंत झोपतात त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  सकाळी लवकर उठल्याने काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. आरोग्य ही उत्तम राहते.

सकाळी लवकर उठा - चाणक्याच्या मते जीवनात यश मिळवायचे असेल तर सकाळी लवकर उठा. जे लोक उशिरापर्यंत झोपतात त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी लवकर उठल्याने काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. आरोग्य ही उत्तम राहते.

2 / 4
योगा करा - सकाळी उठून योगा आणि व्यायाम करावा. यामुळे आरोग्य चांगले राहते. दिवसभर काम करण्याची ऊर्जा असते. सकाळी उठल्यावर शरीराला थोडा वेळ द्यायलाच हवा. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात.

योगा करा - सकाळी उठून योगा आणि व्यायाम करावा. यामुळे आरोग्य चांगले राहते. दिवसभर काम करण्याची ऊर्जा असते. सकाळी उठल्यावर शरीराला थोडा वेळ द्यायलाच हवा. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात.

3 / 4
उपासना पठण करा - नित्य कर्म केल्यानंतर पूजा पाठ करावी. असे केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. ध्येय साध्य करण्यात सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावते. मन शांत राहते.

उपासना पठण करा - नित्य कर्म केल्यानंतर पूजा पाठ करावी. असे केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. ध्येय साध्य करण्यात सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावते. मन शांत राहते.

4 / 4
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.