AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत टाचांच्या भेगा होतील गायब, घरीच करा रामबाण उपाय

टाचांना भेगा पडल्यास घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याचा वापर, स्क्रबिंग आणि तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते. या बातमीत सविस्तर उपाय आणि काळजी घेण्याच्या पद्धती वाचा.

| Updated on: Jan 14, 2026 | 4:03 PM
Share
हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानामुळे टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वेदना आणि संसर्ग होऊ शकतो. टाचांच्या भेगांवर घरगुती उपायाबद्दल जाणून घ्या.

हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानामुळे टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वेदना आणि संसर्ग होऊ शकतो. टाचांच्या भेगांवर घरगुती उपायाबद्दल जाणून घ्या.

1 / 6
टाचांना भेगा पडणे याला वैद्यकीय भाषेत हील फिशर्स म्हणतात. प्रामुख्याने त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे हा त्रास होतो. यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकावा. यानंतर १५-२० मिनिटे पाय या पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे मृत त्वचा मऊ होते आणि सहज निघून जाते.

टाचांना भेगा पडणे याला वैद्यकीय भाषेत हील फिशर्स म्हणतात. प्रामुख्याने त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे हा त्रास होतो. यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकावा. यानंतर १५-२० मिनिटे पाय या पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे मृत त्वचा मऊ होते आणि सहज निघून जाते.

2 / 6
पाय भिजवल्यानंतर प्युमिस स्टोन (Pumice Stone) किंवा फूट स्क्रबरच्या मदतीने टाचांवरील मृत त्वचा हलक्या हाताने घासून काढावी. यामुळे भेगा भरून येण्यास मदत होते.

पाय भिजवल्यानंतर प्युमिस स्टोन (Pumice Stone) किंवा फूट स्क्रबरच्या मदतीने टाचांवरील मृत त्वचा हलक्या हाताने घासून काढावी. यामुळे भेगा भरून येण्यास मदत होते.

3 / 6
पाय कोरडे केल्यानंतर त्यावर खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करावी. व्हॅसलिनमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास भेगांवर लावल्यात त्या लवकर भरतात.

पाय कोरडे केल्यानंतर त्यावर खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करावी. व्हॅसलिनमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास भेगांवर लावल्यात त्या लवकर भरतात.

4 / 6
मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. अर्धा बादली कोमट पाण्यात एक कप मध मिसळून त्यात पाय ठेवल्यास त्वचा मऊ होते. तसेच पिकलेले केळे कुस्करून त्याचा लेप टाचांवर १५ मिनिटे लावावा आणि नंतर पाय धुवावेत.

मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. अर्धा बादली कोमट पाण्यात एक कप मध मिसळून त्यात पाय ठेवल्यास त्वचा मऊ होते. तसेच पिकलेले केळे कुस्करून त्याचा लेप टाचांवर १५ मिनिटे लावावा आणि नंतर पाय धुवावेत.

5 / 6
यातील कोणतेही उपाय केल्यानंतर टाचांवर क्रीम किंवा तेल लावून सुती मोजे (Cotton Socks) घालून झोपावे. यामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच पाय लवकर बरे होतात.

यातील कोणतेही उपाय केल्यानंतर टाचांवर क्रीम किंवा तेल लावून सुती मोजे (Cotton Socks) घालून झोपावे. यामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच पाय लवकर बरे होतात.

6 / 6
Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.