AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भारताने निर्णय घेतलाच! इराण-इस्रायल युद्धामुळे सरकारचा सर्वात मोठा आदेश; इंधन तुटवडा होणारच नाही!

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

| Updated on: Mar 03, 2026 | 7:56 PM
Share
सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. विशेष म्हणजे या युद्धात आखाती देशही भरडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. विशेष म्हणजे या युद्धात आखाती देशही भरडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

1 / 5
याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

2 / 5
याच कारणामुळे भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे गृहित धरून भारताने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने रिफायनरी कंपन्यांसोबत रणनीती तयार केली आहे.

याच कारणामुळे भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे गृहित धरून भारताने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने रिफायनरी कंपन्यांसोबत रणनीती तयार केली आहे.

3 / 5
रिफायनरी कंपन्यांनी इंधनाची निर्यात कमी करावी. तसेच निर्माण केलेले इंधन देशांत कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजन आखावे, असे सरकारने रिफायनरी कंपन्यांना सांगितले आहे. यासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅसच्या उत्पादनातही वाढ करावी,  असे सरकारने सुचवले आहे.

रिफायनरी कंपन्यांनी इंधनाची निर्यात कमी करावी. तसेच निर्माण केलेले इंधन देशांत कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजन आखावे, असे सरकारने रिफायनरी कंपन्यांना सांगितले आहे. यासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅसच्या उत्पादनातही वाढ करावी, असे सरकारने सुचवले आहे.

4 / 5
यासह होर्मुझच्या खाडीद्वारे होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या पारवठ्यासाठी नवी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली आहे. सध्यातरी इंधनाची किंमत वाढणार नाही, परंतु भविष्यात युद्ध चालूच राहिले तर सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्या काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासह होर्मुझच्या खाडीद्वारे होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या पारवठ्यासाठी नवी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली आहे. सध्यातरी इंधनाची किंमत वाढणार नाही, परंतु भविष्यात युद्ध चालूच राहिले तर सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्या काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत