AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आले का आहे आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या 5 फायदे

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित आहे का आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आल्याचे गुणधर्म वाचले तर तुम्ही न चुकता आले खाल. काय आहेत फायदे, आहारात आल्याचा समावेश का असावा? वाचा...

| Updated on: Sep 20, 2023 | 3:59 PM
Share
आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. आले तुम्ही चहात टाकू शकता त्याने घसा चांगला, क्लिअर होतो. सर्दीत आल्याचा चहा चुकवू नये. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत.

आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. आले तुम्ही चहात टाकू शकता त्याने घसा चांगला, क्लिअर होतो. सर्दीत आल्याचा चहा चुकवू नये. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत.

1 / 5
आल्यात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्हिटॅमिन सी चा हा चांगला स्रोत आहे.

आल्यात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्हिटॅमिन सी चा हा चांगला स्रोत आहे.

2 / 5
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता.

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता.

3 / 5
आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

4 / 5
आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा.

आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा.

5 / 5
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.