Heeramandi: ‘या’ 5 कारणांसाठी पहा भन्साळींची ‘हिरामंडी’ वेब सीरिज
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भन्साळींनी सेटसाठी किती मेहनत घेतली, याविषयी सांगितलं. जवळपास 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सने सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सात महिने काम केलं होतं.
Non Stop LIVE Update
Most Read Stories