AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची बॉटल किती दिवसांनी धुतली पाहिजे?

पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं असून बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच बॉटलचा वास येत असल्यात तातडीने धुतली पाहिजे.

| Updated on: Sep 01, 2026 | 2:47 PM
Share
पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. दिवसाला नियमानुसार पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. दिवसाला नियमानुसार पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

1 / 5
बॉटल आठवड्यातून एकदा व्यवस्थित धुतली पाहिजे. बॉटल स्वच्छ करताना साबण आणि पाण्याचा वापर केला पाहिजे. जेणेकरून बॉटल व्यवस्थित धुतली जाईल.

बॉटल आठवड्यातून एकदा व्यवस्थित धुतली पाहिजे. बॉटल स्वच्छ करताना साबण आणि पाण्याचा वापर केला पाहिजे. जेणेकरून बॉटल व्यवस्थित धुतली जाईल.

2 / 5
बॉटलमधून वास येत असल्यास तातडीने बॉटल धुतली पाहिजे. बॉटल धुणे टाळल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

बॉटलमधून वास येत असल्यास तातडीने बॉटल धुतली पाहिजे. बॉटल धुणे टाळल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

3 / 5
तुमची बॉटल इतरांना वापरण्यास देण्यास टाळले पाहिजे. तुम्ही स्वत:जवळ स्वतंत्र बॉटल बाळगली पाहिजे. तुम्ही दररोज कामाला, कॉ़लेजला जाताना स्वतंत्र बॉटलचा वापर करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे.

तुमची बॉटल इतरांना वापरण्यास देण्यास टाळले पाहिजे. तुम्ही स्वत:जवळ स्वतंत्र बॉटल बाळगली पाहिजे. तुम्ही दररोज कामाला, कॉ़लेजला जाताना स्वतंत्र बॉटलचा वापर करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे.

4 / 5
बॉटल जुनी किंवा खराब झाल्यास बदलली पाहिजे. एकच बॉटल अधिक काळ वापरल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत बॉटल बदलणे आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.

बॉटल जुनी किंवा खराब झाल्यास बदलली पाहिजे. एकच बॉटल अधिक काळ वापरल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत बॉटल बदलणे आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.

5 / 5
Follow Us
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा