AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway Refund Rules: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळणार, काय आहे नियम…

| Updated on: Jun 26, 2026 | 4:31 PM
Share
जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात..

जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात..

1 / 5
ट्रेनचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट स्थितीत तुम्ही तुमचे भाडे परत मिळवू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला ट्रेनच्या टीटीईकडून एलसी सर्टीफिकेट्स मिळवावे लागेल. याचा अर्थ लोअर क्लास सर्टीफिकेट्स असतो. जेव्हा तुम्ही एलसी सर्टीफिकेट्स मिळेल तेव्हा तुम्हाला पैसे रिफंड मिळू शकतात.

ट्रेनचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट स्थितीत तुम्ही तुमचे भाडे परत मिळवू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला ट्रेनच्या टीटीईकडून एलसी सर्टीफिकेट्स मिळवावे लागेल. याचा अर्थ लोअर क्लास सर्टीफिकेट्स असतो. जेव्हा तुम्ही एलसी सर्टीफिकेट्स मिळेल तेव्हा तुम्हाला पैसे रिफंड मिळू शकतात.

2 / 5
प्रवास पूर्ण झाला तरी कोणत्या स्थिती पैसे परत मिळतील - प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत तिकीटांचे पैशांचा काही भाग तुम्हाला मिळू शकतो. जर तुमच्या जवळ उच्च श्रेणीचे तिकीट आहे आणि काही कारणास्तव तु्म्हाला त्या कोचमध्ये प्रवास न करता त्याहून निम्न दर्जाच्या कोचमध्ये प्रवास करावा लागला. तर TTE कडून लोअर क्लास सर्टीफिकेट्स  (LCC) जापी केले जाऊ शकते. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दोन तिकीटांच्या किंमतीतील फरक तुम्हाला परत मिळू शकतो असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवास पूर्ण झाला तरी कोणत्या स्थिती पैसे परत मिळतील - प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत तिकीटांचे पैशांचा काही भाग तुम्हाला मिळू शकतो. जर तुमच्या जवळ उच्च श्रेणीचे तिकीट आहे आणि काही कारणास्तव तु्म्हाला त्या कोचमध्ये प्रवास न करता त्याहून निम्न दर्जाच्या कोचमध्ये प्रवास करावा लागला. तर TTE कडून लोअर क्लास सर्टीफिकेट्स (LCC) जापी केले जाऊ शकते. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दोन तिकीटांच्या किंमतीतील फरक तुम्हाला परत मिळू शकतो असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 / 5
केव्हा मिळतो रिफंड? १ ) जर कोणत्या कारणांनी ट्रेन रद्द झाली तर तिकीटांचे संपूर्ण भाडे परत केले जाईल आणि यासाठी टीडीआर दाखल करण्याची गरज नाही.२ )  जर ट्रेन अंशत: रद्द झाली किंवा तिचा मार्ग बदलला तर रिफंड मिळतो, परंतू यासाठी टीडीआर फाईल करावा लागतो.

केव्हा मिळतो रिफंड? १ ) जर कोणत्या कारणांनी ट्रेन रद्द झाली तर तिकीटांचे संपूर्ण भाडे परत केले जाईल आणि यासाठी टीडीआर दाखल करण्याची गरज नाही.२ ) जर ट्रेन अंशत: रद्द झाली किंवा तिचा मार्ग बदलला तर रिफंड मिळतो, परंतू यासाठी टीडीआर फाईल करावा लागतो.

4 / 5
३ ) जर ट्रेन तिच्या निर्धारित प्रस्थान वेळेच्या तीन तास वा त्याहून अधिक वेळ लेट आहे आणि प्रवाशांना प्रवास करता आला नाही तर संपूर्ण रिफंड मिळण्यासाठी टीडीआर फाईल करावा लागेल. निर्धारित वेळेच्या आतच टीडीआर दाखल केल्यास प्रवासी संपूर्ण भाड्याच्या परताव्याचा दावा करु शकतो.

३ ) जर ट्रेन तिच्या निर्धारित प्रस्थान वेळेच्या तीन तास वा त्याहून अधिक वेळ लेट आहे आणि प्रवाशांना प्रवास करता आला नाही तर संपूर्ण रिफंड मिळण्यासाठी टीडीआर फाईल करावा लागेल. निर्धारित वेळेच्या आतच टीडीआर दाखल केल्यास प्रवासी संपूर्ण भाड्याच्या परताव्याचा दावा करु शकतो.

5 / 5
Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!