AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे.

| Updated on: Nov 11, 2020 | 9:41 PM
Share
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर गंभीरने कर्णधारपदाबाबत नवा पर्यायही समोर ठेवला आहे. "रोहित शर्माला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जर दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल", अशी भावना गंभीरने व्यक्त केली.

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर गंभीरने कर्णधारपदाबाबत नवा पर्यायही समोर ठेवला आहे. "रोहित शर्माला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जर दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल", अशी भावना गंभीरने व्यक्त केली.

1 / 5
आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. यासह पाचव्यांदा विजतेपद पटकावलं. यावेळेस गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी 20 टाईम आऊटमध्ये बोलत होता. कर्णधार रोहितने या अंतिम सामन्यात  51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. यासह पाचव्यांदा विजतेपद पटकावलं. यावेळेस गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी 20 टाईम आऊटमध्ये बोलत होता. कर्णधार रोहितने या अंतिम सामन्यात 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

2 / 5
“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला.

“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला.

3 / 5
PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

4 / 5
 "कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना  एकच निकष लावता येईल", असं गंभीर म्हणाला होता.

"कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना एकच निकष लावता येईल", असं गंभीर म्हणाला होता.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.