AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे.

| Updated on: Nov 11, 2020 | 9:41 PM
Share
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर गंभीरने कर्णधारपदाबाबत नवा पर्यायही समोर ठेवला आहे. "रोहित शर्माला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जर दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल", अशी भावना गंभीरने व्यक्त केली.

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर गंभीरने कर्णधारपदाबाबत नवा पर्यायही समोर ठेवला आहे. "रोहित शर्माला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जर दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल", अशी भावना गंभीरने व्यक्त केली.

1 / 5
आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. यासह पाचव्यांदा विजतेपद पटकावलं. यावेळेस गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी 20 टाईम आऊटमध्ये बोलत होता. कर्णधार रोहितने या अंतिम सामन्यात  51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. यासह पाचव्यांदा विजतेपद पटकावलं. यावेळेस गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी 20 टाईम आऊटमध्ये बोलत होता. कर्णधार रोहितने या अंतिम सामन्यात 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

2 / 5
“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला.

“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला.

3 / 5
PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

4 / 5
 "कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना  एकच निकष लावता येईल", असं गंभीर म्हणाला होता.

"कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना एकच निकष लावता येईल", असं गंभीर म्हणाला होता.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.