AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैद्यांसाठी लिहिलं गाणं, पण बनलं शाळेतील प्रार्थना गीत, इतकं सुंदर की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं

कैद्यांसाठी लिहिलं गेलेलं हे गाणं, लता मंगेशकर यांनी दिलेला गाण्याला आवाज. पण आवाज आणि गाण्याचे शब्द ऐकून हे गाणं ठरलं शाळेतील प्रार्थनेचे गीत. आजही प्रत्येक शाळेत लावलं जातं.

| Updated on: Jul 05, 2026 | 11:24 AM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते.

1 / 5
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम यांनी साकारली होती. चित्रपटात गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर देणाऱ्या जेलरची कथा आहे. एका भावनिक प्रसंगात कैदी आपल्या चुका मान्य करून ईश्वराकडे योग्य मार्गावर चालण्याची प्रार्थना करतात.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम यांनी साकारली होती. चित्रपटात गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर देणाऱ्या जेलरची कथा आहे. एका भावनिक प्रसंगात कैदी आपल्या चुका मान्य करून ईश्वराकडे योग्य मार्गावर चालण्याची प्रार्थना करतात.

2 / 5
याच प्रसंगासाठी भरत व्यास यांनी 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत लिहिले. लता मंगेशकर यांच्या भावपूर्ण आवाजाला वसंत देसाई यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्याने हे गीत अजरामर ठरले. पुढे त्याच्या प्रेरणादायी आशयामुळे देशातील अनेक शाळांनी ते आपल्या दैनंदिन प्रार्थनेचा भाग बनवले.

याच प्रसंगासाठी भरत व्यास यांनी 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत लिहिले. लता मंगेशकर यांच्या भावपूर्ण आवाजाला वसंत देसाई यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्याने हे गीत अजरामर ठरले. पुढे त्याच्या प्रेरणादायी आशयामुळे देशातील अनेक शाळांनी ते आपल्या दैनंदिन प्रार्थनेचा भाग बनवले.

3 / 5
राजस्थानातील बीकानेर येथे जन्मलेले भरत व्यास हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचे गीतकार होते. 1950 आणि 1960 च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेली गीते लिहिली.

राजस्थानातील बीकानेर येथे जन्मलेले भरत व्यास हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचे गीतकार होते. 1950 आणि 1960 च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेली गीते लिहिली.

4 / 5
भरत व्यास यांच्या गीतांमधील अर्थपूर्ण शब्द, आध्यात्मिकता आणि मानवी मूल्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून त्यांची गीते काळाच्या ओघातही तितकीच लोकप्रिय राहिली आहेत.

भरत व्यास यांच्या गीतांमधील अर्थपूर्ण शब्द, आध्यात्मिकता आणि मानवी मूल्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून त्यांची गीते काळाच्या ओघातही तितकीच लोकप्रिय राहिली आहेत.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?