Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!
किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पनीर असली की नकली कसे ओळखाल ?, या टिप्स येतील कामी ?
गडकिल्ल्यांवर पावसात भ्रमंती करायचीय, पुणे जिल्ह्यातील हे किल्ले पाहा...
ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला भूत शुद्धी विवाह, देवीपुढे दोघांनी...फोटो व्हायरल!
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, फायदे पाहून हरखून जाल...
