AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!

किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:11 PM
Share
गेटवे ऑफ इंडिया: किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

गेटवे ऑफ इंडिया: किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

1 / 5
पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

2 / 5
इंडिया गेट हे देखील भारताचे असेच एक स्मारक आहे, जे ब्रिटिशांनी बांधले होते. दिल्लीमधील हे स्मारक महायुद्धात शहीद झालेल्या हजारो सैनिकांना समर्पित आहे.

इंडिया गेट हे देखील भारताचे असेच एक स्मारक आहे, जे ब्रिटिशांनी बांधले होते. दिल्लीमधील हे स्मारक महायुद्धात शहीद झालेल्या हजारो सैनिकांना समर्पित आहे.

3 / 5
असे म्हटले जाते की 1912-13 मध्ये सर एडविन लुटियन्सने आर्किटेक्ट हर्बर्ट बेकर यांच्यासोबत भारतीय संसदेची रचना केली होती. त्याचे बांधकाम 1927 मध्ये पूर्ण झाले.

असे म्हटले जाते की 1912-13 मध्ये सर एडविन लुटियन्सने आर्किटेक्ट हर्बर्ट बेकर यांच्यासोबत भारतीय संसदेची रचना केली होती. त्याचे बांधकाम 1927 मध्ये पूर्ण झाले.

4 / 5
फोर्ट सेंट जॉर्ज चर्च हे ब्रिटीशांनी 1644 मध्ये चेन्नईमध्ये तयार केले होते आणि भारतातील ब्रिटिशांनी बांधलेली ही पहिली वास्तू.

फोर्ट सेंट जॉर्ज चर्च हे ब्रिटीशांनी 1644 मध्ये चेन्नईमध्ये तयार केले होते आणि भारतातील ब्रिटिशांनी बांधलेली ही पहिली वास्तू.

5 / 5
Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.