AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of Chilly : ‘या’ 5 लोकांनी मिरचीचे सेवन चुकूनही करू नये, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते!

जास्त मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या विशेषत: लाल मिरच्यांचे सेवन टाळावे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे अजिबात सेवन करू नये.

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 12:01 PM
Share
जास्त मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या विशेषत: लाल मिरच्यांचे सेवन टाळावे.

जास्त मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या विशेषत: लाल मिरच्यांचे सेवन टाळावे.

1 / 5
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे अजिबात सेवन करू नये. अन्यथा यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता असते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे सेवन केल्याने त्यांची समस्या वाढू शकते.

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे अजिबात सेवन करू नये. अन्यथा यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता असते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे सेवन केल्याने त्यांची समस्या वाढू शकते.

2 / 5
ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा बऱ्याचदा त्वचेवर पुरळ, खाज सुटणे त्यांनीही मिरचीचे सेवन करणे टाळावे. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसीन असते. जे ही समस्या आणखी वाढवते.

ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा बऱ्याचदा त्वचेवर पुरळ, खाज सुटणे त्यांनीही मिरचीचे सेवन करणे टाळावे. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसीन असते. जे ही समस्या आणखी वाढवते.

3 / 5
ज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे. अशा लोकांनी मिरचीचे सेवन पूर्णपणे टाळावे. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.

ज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे. अशा लोकांनी मिरचीचे सेवन पूर्णपणे टाळावे. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.

4 / 5
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे. त्यांनी मिरची खाणे टाळावे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा अॅसिडिटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात. त्यांना अतिसाराची समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे. त्यांनी मिरची खाणे टाळावे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा अॅसिडिटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात. त्यांना अतिसाराची समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.