AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औषध घेतल्यावर दारू पिता येते का? फायदा, नुकसान काय?

दारू पिणं कधीही वाईटच. त्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तुमची एनर्जी कमी होते. इम्युनिटी पॉवर कमी झाल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे दारूपासून दूरच राहिलं पाहिजे. पण औषधे घेतल्यावर दारू पिणं कितपत योग्य आहे? असा सवाल अनेकांना पडतो. त्यावरच प्रकाश टाकूया.

| Updated on: Feb 17, 2025 | 12:07 AM
Share
प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे डॉक्टरांकडची औषधे घेतल्यावर दारू प्यायलं पाहिजे का? दारू प्यायल्याने काय होतं?

प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे डॉक्टरांकडची औषधे घेतल्यावर दारू प्यायलं पाहिजे का? दारू प्यायल्याने काय होतं?

1 / 6
सकाळी दारू प्यायल्यावर रात्री औषध घेऊ शकतो. कारण तोपर्यंत दारू उतरलेली असते असं तुम्हाला वाटत असेल तर मनातून हा विचार काढून टाका. कोणत्याही वेळी दारू प्यायल्यानंतर औषधे घेऊ नका. नाही तर त्याची उलटी रिअॅक्शन होऊ शकते.

सकाळी दारू प्यायल्यावर रात्री औषध घेऊ शकतो. कारण तोपर्यंत दारू उतरलेली असते असं तुम्हाला वाटत असेल तर मनातून हा विचार काढून टाका. कोणत्याही वेळी दारू प्यायल्यानंतर औषधे घेऊ नका. नाही तर त्याची उलटी रिअॅक्शन होऊ शकते.

2 / 6
दारू प्यायल्यानंतर औषधे घेतली तर आजारातून बरं होणं अवघड होऊन जातं. ज्या प्रमाणे पाहिजे तेवढा औषधांचा आजारांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रिकव्हरी हळूहळू होते. दारू प्यायल्याने तुमची एनर्जीही कमी होते. त्यामुळेच अँटिबायोटिक्स घेतल्यावर दारू पिऊ नये.

दारू प्यायल्यानंतर औषधे घेतली तर आजारातून बरं होणं अवघड होऊन जातं. ज्या प्रमाणे पाहिजे तेवढा औषधांचा आजारांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रिकव्हरी हळूहळू होते. दारू प्यायल्याने तुमची एनर्जीही कमी होते. त्यामुळेच अँटिबायोटिक्स घेतल्यावर दारू पिऊ नये.

3 / 6
दारूमुळे यकृत, पाचन यंत्र आणि काळजावर परिणाम होतो. वारंवार दारू प्यायल्याने इम्युनिटी कमी होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. तुम्ही आजारी असाल आणि त्यात दारू घेत असाल तर दारू तुमचा आजार आणखी वाढवेल. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं.

दारूमुळे यकृत, पाचन यंत्र आणि काळजावर परिणाम होतो. वारंवार दारू प्यायल्याने इम्युनिटी कमी होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. तुम्ही आजारी असाल आणि त्यात दारू घेत असाल तर दारू तुमचा आजार आणखी वाढवेल. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं.

4 / 6
दारू प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही आजारातून लवकर बरे होणार नाही.

दारू प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही आजारातून लवकर बरे होणार नाही.

5 / 6
दारू प्यायल्यानंतर औषधे घेतल्यास चक्कर येणे, चेहऱा लाल होणे, डोकेदुखी वाढणे आणि मळमळ उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे औषधे सुरू असताना दारू पिऊ नका.

दारू प्यायल्यानंतर औषधे घेतल्यास चक्कर येणे, चेहऱा लाल होणे, डोकेदुखी वाढणे आणि मळमळ उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे औषधे सुरू असताना दारू पिऊ नका.

6 / 6
Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.