AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : भारत-पाकिस्तानात तणाव, या वस्तू होऊ शकतात महाग

India-Pakistan Trade : पहेलगाव हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संबधांवर परिणाम दिसून येत आहे. भारताच्या आक्रमक धोरणामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. त्यांनी सुद्धा काही वाघा बॉर्डर बंद केली आहे. त्यामुळे काही वस्तू महागण्याची शक्यता आहे.

| Updated on: Apr 25, 2025 | 12:06 PM
Share
India Pakistan War

India Pakistan War

1 / 7
सरकारने पहेलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द केला. तर पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा रद्द करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. तर पाकिस्ता सरकारचे अधिकृत खाते सुद्धा बॅन करण्यात आले.

सरकारने पहेलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द केला. तर पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा रद्द करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. तर पाकिस्ता सरकारचे अधिकृत खाते सुद्धा बॅन करण्यात आले.

2 / 7
पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्वच संबंध संपुष्टात येत आहे. या ताणतणावाचा थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या व्यापारावर दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो. आता व्यापार बंद होणार असल्याने त्याचा परिणाम काही वस्तूंवर होणार आहे. या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्वच संबंध संपुष्टात येत आहे. या ताणतणावाचा थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या व्यापारावर दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो. आता व्यापार बंद होणार असल्याने त्याचा परिणाम काही वस्तूंवर होणार आहे. या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

3 / 7
नवीन वादामुळे ड्राय फ्रूटस महागण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रूटस मागवतो. या नवीन घडामोडींमुळे भारतात ड्राय फ्रूटस महाग होण्याची शक्यता आहे.

नवीन वादामुळे ड्राय फ्रूटस महागण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रूटस मागवतो. या नवीन घडामोडींमुळे भारतात ड्राय फ्रूटस महाग होण्याची शक्यता आहे.

4 / 7
सैंधव मीठ महाग होईल. भारत सैंधव मीठासाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे भारतात सैंधव मीठ महागण्याची शक्यता आहे.

सैंधव मीठ महाग होईल. भारत सैंधव मीठासाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे भारतात सैंधव मीठ महागण्याची शक्यता आहे.

5 / 7
भारतात चष्म्यांसाठी वापरण्यात येणारी ऑप्टिकल लेंस पाकिस्तानमधून येते. येथील ऑप्टिकल्सची भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी आहे. या नवीन घडामोडीमुळे भारतात ऑप्टिकल लेंस महाग होण्याची शक्यता आहे.

भारतात चष्म्यांसाठी वापरण्यात येणारी ऑप्टिकल लेंस पाकिस्तानमधून येते. येथील ऑप्टिकल्सची भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी आहे. या नवीन घडामोडीमुळे भारतात ऑप्टिकल लेंस महाग होण्याची शक्यता आहे.

6 / 7
पाकिस्तानातून भारतात फळ, सिमेंट, मुलतानी माती, कापसाची आवक, स्टील आणि चामड्याचे सामान आयात होते. हे सर्व उत्पादनं पाकिस्तानातून भारतात येतात. पण आता या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानातून भारतात फळ, सिमेंट, मुलतानी माती, कापसाची आवक, स्टील आणि चामड्याचे सामान आयात होते. हे सर्व उत्पादनं पाकिस्तानातून भारतात येतात. पण आता या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.