EVM आणि VVPAT पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

ईव्हीएम मशीनवर अनेक वेळा आरोप झाले आहेत. भाजपवर तर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. आता सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

| Updated on: Apr 02, 2024 | 10:07 PM
EVM आणि VVPAT च्या पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स यांनी व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्यांची पडताळणी व्हावी, यासाठी याचिका केली आहे. 

EVM आणि VVPAT च्या पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स यांनी व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्यांची पडताळणी व्हावी, यासाठी याचिका केली आहे. 

1 / 6
आपण ज्या उमेदवाराला किंवा चिन्हाला मतदान केलंय., ते त्याच उमेदवाराला झालं आहे की नाही., याच्या पडताळणीसाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग होतो.

आपण ज्या उमेदवाराला किंवा चिन्हाला मतदान केलंय., ते त्याच उमेदवाराला झालं आहे की नाही., याच्या पडताळणीसाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग होतो.

2 / 6
समजा तुम्ही भोवरा चिन्ह असलेल्या व्यक्तीला मतदान केलं., ते मतदान त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही., यासाठी मतदानाच्या 5 सेकंदानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर एक पावती जनरेट होते. त्यात आपण जे बटण दाबलं, त्यालाच ते गेलंय याची खातरजमा केली जाते.

समजा तुम्ही भोवरा चिन्ह असलेल्या व्यक्तीला मतदान केलं., ते मतदान त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही., यासाठी मतदानाच्या 5 सेकंदानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर एक पावती जनरेट होते. त्यात आपण जे बटण दाबलं, त्यालाच ते गेलंय याची खातरजमा केली जाते.

3 / 6
मतमोजणीवेळी ईव्हीएम योग्य आहे यासाठी एका लोकसभा मतदारसंघातल्या 5 ईव्हीएम मशीनची मतं आणि व्हीव्हीपॅटनं जनरेट केलेल्या पावत्यांची पडताळणी केली जाते.

मतमोजणीवेळी ईव्हीएम योग्य आहे यासाठी एका लोकसभा मतदारसंघातल्या 5 ईव्हीएम मशीनची मतं आणि व्हीव्हीपॅटनं जनरेट केलेल्या पावत्यांची पडताळणी केली जाते.

4 / 6
मात्र ही पडताळणी सध्या एका लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेत 5 ईव्हीएममशीनचीच केली जाते. याचिकेत सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मात्र ही पडताळणी सध्या एका लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेत 5 ईव्हीएममशीनचीच केली जाते. याचिकेत सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

5 / 6
सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला याबाबत नोटीस बजावली आहे. सर्व ईव्हीएम मशीनवरच्या व्हीव्हीपॅट पावत्या पडताळल्या जावू शकतात का यावर निवडणूक आयोगाला उत्तर सादर करायचं आहे. त्यामुळे यापुढच्या सुनावणीत काय होतं., ते पाहणं महत्वाचं असेल.

सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला याबाबत नोटीस बजावली आहे. सर्व ईव्हीएम मशीनवरच्या व्हीव्हीपॅट पावत्या पडताळल्या जावू शकतात का यावर निवडणूक आयोगाला उत्तर सादर करायचं आहे. त्यामुळे यापुढच्या सुनावणीत काय होतं., ते पाहणं महत्वाचं असेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.