पुण्यात कुठल्या ग्रामपंचायतीत कुणाच्या “इज्जत का सवाल है?” बघा कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?
राज्यात काल रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान पार पडलं. हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
शुबमन गिल-टेम्बा बवुमाची सारखीच स्थिती, नक्की काय झालं?
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
घरात माता कालीची मूर्ती ठेवावी का?
पारंपरिक लूकमध्ये माधुरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळाजाचा ठोका
