पुण्यात कुठल्या ग्रामपंचायतीत कुणाच्या “इज्जत का सवाल है?” बघा कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?
राज्यात काल रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान पार पडलं. हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
IPL 2026 : रवींद्र जडेजा हार्दिकच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सज्ज, नक्की काय?
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात खाऊ नका..
डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
कैरी खाल्यामुळे शरीराला होता फायदा?
एका महिन्यात 5 किलो वजन कमी करण्याचे 10 उपाय
IPL : कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
