पुण्यात कुठल्या ग्रामपंचायतीत कुणाच्या “इज्जत का सवाल है?” बघा कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?
राज्यात काल रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान पार पडलं. हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories