Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आयपीएल 2025 स्पर्धेची तारीख आली समोर! अंतिम फेरीसाठी असं असेल गणित

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली असून संघही निश्चित झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली आहे. ही स्पर्धा दरवर्षी मार्च महिन्यात सुरु होते आणि मे शेवटच्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा असते. अशा स्थितीत 18वं पर्व नेमंक कधी याबाबत एक तारीख समोर आली आहे.

| Updated on: Dec 21, 2024 | 2:44 PM
आयपीएल 2025 अर्थात 18व्या पर्वासाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. काही फ्रेंचायझींनी अजून आपले कर्णधार निश्चित केलेले नाहीत. असं असताना आयपीएलची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 14 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल अशी सूत्रांची माहिती आहे. तर अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

आयपीएल 2025 अर्थात 18व्या पर्वासाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. काही फ्रेंचायझींनी अजून आपले कर्णधार निश्चित केलेले नाहीत. असं असताना आयपीएलची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 14 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल अशी सूत्रांची माहिती आहे. तर अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धा अर्थात 17 व्या पर्वाची सुरुवात 22 मार्च 2024 रोजी झाली होती. साखळी फेरीचे सामने 19 मे रोजी संपले होते. तर प्लेऑपच सामने 21 मे ते 24 मे दरम्यान झाले. त्यानंतर 26 मे रोजी अंतिम सामना झाला होता.

आयपीएल 2024 स्पर्धा अर्थात 17 व्या पर्वाची सुरुवात 22 मार्च 2024 रोजी झाली होती. साखळी फेरीचे सामने 19 मे रोजी संपले होते. तर प्लेऑपच सामने 21 मे ते 24 मे दरम्यान झाले. त्यानंतर 26 मे रोजी अंतिम सामना झाला होता.

2 / 6
आयपीएल 2025 अंतिम फेरीचा सामना 25 मे रोजी होणार असल्याची माहिती  बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला नाही तर तारखेच बदल होण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

आयपीएल 2025 अंतिम फेरीचा सामना 25 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला नाही तर तारखेच बदल होण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

3 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा दोन आठवडे आधीच पूर्ण करण्याचा आयोजकांचा मानस आहे. पण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली नाही तर स्पर्धा मे अखेरपर्यंत खेळण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा दोन आठवडे आधीच पूर्ण करण्याचा आयोजकांचा मानस आहे. पण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली नाही तर स्पर्धा मे अखेरपर्यंत खेळण्याची शक्यता आहे.

4 / 6
आयपीएलमधील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होण्याची शक्यता आहे.

5 / 6
दुसरीकडे, वुमन्स लीग स्पर्धा 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल स्पर्धेत एका आठवड्याचं अंतर ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीग 9 मार्चला संपेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमीना फेब्रुवारीपासून मे पर्यंत टी20 क्रिकेटची पर्वणी मिळणार आहे.

दुसरीकडे, वुमन्स लीग स्पर्धा 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल स्पर्धेत एका आठवड्याचं अंतर ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीग 9 मार्चला संपेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमीना फेब्रुवारीपासून मे पर्यंत टी20 क्रिकेटची पर्वणी मिळणार आहे.

6 / 6
Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.