AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वीच टीम इंडियाला धक्का, झालं असं की..

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात कसून सराव करत आहे. 22 नोव्हेंबरला पहिला कसोटी सामना आहे. असं असताना एका दिग्गज खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याने सराव अधांतरीतच सोडून द्यावा लागला.

| Updated on: Nov 15, 2024 | 6:30 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. मात्र टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सरावादरम्यान केएल राहुल गंभीर जखमी झाला आहे. केएल राहुलला यामुळे सराव सोडून जावं लागलं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. मात्र टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सरावादरम्यान केएल राहुल गंभीर जखमी झाला आहे. केएल राहुलला यामुळे सराव सोडून जावं लागलं.

1 / 5
भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून पर्थमधील WACA स्टेडियमवर सराव करत आहे. तयारी मजबूत व्हावी यासाठी टीम इंडिया आणि इंडिया ए यांच्यात सराव सामना खेळवला गेला.

भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून पर्थमधील WACA स्टेडियमवर सराव करत आहे. तयारी मजबूत व्हावी यासाठी टीम इंडिया आणि इंडिया ए यांच्यात सराव सामना खेळवला गेला.

2 / 5
पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू केएल राहुलला कळला नाही. केएल राहुलच्या कोपराला जोरात लागला. त्यामुळे कळवलला आणि जागेवरच बसला. त्यामुळे वैद्यकीय टीम तात्काळ मैदानात धावत आली. त्यानंतर राहुल कसाबसा उठला आणि खेळण्याचा प्रयत्न केला. पण असह्य वेदनांमुळे मैदान सोडावं लागलं.

पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू केएल राहुलला कळला नाही. केएल राहुलच्या कोपराला जोरात लागला. त्यामुळे कळवलला आणि जागेवरच बसला. त्यामुळे वैद्यकीय टीम तात्काळ मैदानात धावत आली. त्यानंतर राहुल कसाबसा उठला आणि खेळण्याचा प्रयत्न केला. पण असह्य वेदनांमुळे मैदान सोडावं लागलं.

3 / 5
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलची दुखापत गंभीर नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून केएल राहुलने स्वत: सरावातून बाहेर पडला. दरम्यान, सराव करताना राहुलचा आक्रमक बाणा दिसला. त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूंचा जबरदस्त सामना केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलची दुखापत गंभीर नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून केएल राहुलने स्वत: सरावातून बाहेर पडला. दरम्यान, सराव करताना राहुलचा आक्रमक बाणा दिसला. त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूंचा जबरदस्त सामना केला.

4 / 5
केएल राहुल दुखापतीतून सावरला तर पहिल्याच सामन्यात ओपनिंगला उतरू शकतो. कारण रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यात केएल राहुल सावरला नाही तर ईश्वरनला संधी मिळेल. पण त्याच्याकडे अनुभवाची कमी असल्याने टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.

केएल राहुल दुखापतीतून सावरला तर पहिल्याच सामन्यात ओपनिंगला उतरू शकतो. कारण रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यात केएल राहुल सावरला नाही तर ईश्वरनला संधी मिळेल. पण त्याच्याकडे अनुभवाची कमी असल्याने टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.

5 / 5
Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.