AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षांआधी वेस्ट इंडिजमध्ये भारत-अफगाणिस्तान भिडले त्या मॅचमध्ये काय घडलं होतं?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-8 मधील सामना आहे. भारतीय संघ तुल्यबळ मानला जात असला तरीपण अफगाणिस्तानचा आताचा संघ काही कमी नाही. 2010 साली भारत-अफगाणिस्तान भिडले होते त्यावेळी सामन्यात काय घडलं होतं जाणून घ्या.

| Updated on: Jun 20, 2024 | 7:56 PM
Share
अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.

अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.

1 / 5
2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.

2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.

2 / 5
या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.

या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.

3 / 5
अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.

अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.

4 / 5
दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.