AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षांआधी वेस्ट इंडिजमध्ये भारत-अफगाणिस्तान भिडले त्या मॅचमध्ये काय घडलं होतं?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-8 मधील सामना आहे. भारतीय संघ तुल्यबळ मानला जात असला तरीपण अफगाणिस्तानचा आताचा संघ काही कमी नाही. 2010 साली भारत-अफगाणिस्तान भिडले होते त्यावेळी सामन्यात काय घडलं होतं जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 20, 2024 | 7:56 PM
Share
अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.

अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.

1 / 5
2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.

2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.

2 / 5
या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.

या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.

3 / 5
अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.

अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.

4 / 5
दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला