AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

पावसाळ्यात फिरण्यासाठी मुंबईजवळील सर्वात स्वस्त आणि निसर्गरम्य ठिकाण. एकदा भेट दिली तर पुन्हा-पुन्हा जाण्याची होते इच्छा. तेथील सौंदर्य पाहून मनाला मिळते शांती.

| Updated on: Jul 03, 2026 | 1:00 PM
Share
पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

1 / 5
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही योग्य मानला जातो.

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही योग्य मानला जातो.

2 / 5
मठाच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आणि संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय मठाच्या मागील टेकडीवर असलेली नैसर्गिक गुहा भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

मठाच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आणि संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय मठाच्या मागील टेकडीवर असलेली नैसर्गिक गुहा भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

3 / 5
या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती स्थापित करण्यात आली असून, गुहेला भेट देण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मठात दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती स्थापित करण्यात आली असून, गुहेला भेट देण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मठात दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

4 / 5
पावसाळ्यात धबधबे, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक भेट देतात. कमी खर्चात आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराज मठ हे नक्कीच एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.

पावसाळ्यात धबधबे, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक भेट देतात. कमी खर्चात आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराज मठ हे नक्कीच एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.

5 / 5
Follow Us
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातड
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका,
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही..
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती
मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड...
Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही....
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!