AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारताचे हे जिल्हे म्हणजे सैनिकांचा कारखाना, आकडा ऐकून कराल सलाम

Indian Army : भारतीय सैन्य दलाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. आज भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानली जाते. आज आपण सर्वाधिक सैनिक असलेल्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 03, 2026 | 10:37 PM
Share
भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

1 / 5
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

3 / 5
गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

4 / 5
याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

5 / 5
Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!