AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारताचे हे जिल्हे म्हणजे सैनिकांचा कारखाना, आकडा ऐकून कराल सलाम

Indian Army : भारतीय सैन्य दलाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. आज भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानली जाते. आज आपण सर्वाधिक सैनिक असलेल्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 03, 2026 | 10:37 PM
Share
भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

1 / 5
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

3 / 5
गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

4 / 5
याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

5 / 5
Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.