AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारताचे हे जिल्हे म्हणजे सैनिकांचा कारखाना, आकडा ऐकून कराल सलाम

Indian Army : भारतीय सैन्य दलाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. आज भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानली जाते. आज आपण सर्वाधिक सैनिक असलेल्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 03, 2026 | 10:37 PM
Share
भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

1 / 5
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

3 / 5
गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

4 / 5
याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना