Ganesh Festival 2021 : गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये या 4 राशींचं नशीब उजळणार, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

आज 10 सप्टेंबरपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा सण देशाच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची कृपा झाली तर तर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार गणेशोत्सवाचे 10 दिवस 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहेत. जाणून घ्या त्या राशींबद्दल -

Ganesh Festival 2021 : गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये या 4 राशींचं नशीब उजळणार, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत
Ganesha And Zodiac Signs
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:32 PM

मुंबई : आज 10 सप्टेंबरपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा सण देशाच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची कृपा झाली तर तर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार गणेशोत्सवाचे 10 दिवस 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहेत. जाणून घ्या त्या राशींबद्दल –

वृषभ राश‍ी (Taurus)

वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात. परंतु त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते. पण, ज्योतिष शास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा सण त्यांच्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे. या दरम्यान, ते गणपतीचे नाव घेऊन कोणतेही नवीन काम सुरु करु शकतात. बाप्पाच्या कृपेने त्यांच्या ग्रहांची स्थिती त्यांच्या बाजूने असेल आणि नशीब त्यांना पूर्ण साथ देईल. यामुळे, त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार पूर्ण परिणाम मिळतील. यामुळे त्यांची किर्ती वाढेल आणि आर्थिक लाभही होतील.

मिथुन राश‍ी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचे दिवस खूप खास असणार आहेत. या दरम्यान, गणपतीचे त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतील. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी असे काम केले पाहिजे जे त्यांच्या आणि लोकांच्या हिताचे आहे. मिथुन राशीचे लोक या काळात जे काही करतील त्यांना यश मिळेल. त्यांना आर्थिक लाभही मिळतील.

सिंह राश‍ी (Leo)

सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील चढ-उतार संपवण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस खूप आनंद घेऊन येत आहेत. बऱ्याच काळापासून कामात येणारे अडथळे दूर होतील. मेहनत पूर्ण फळ देईल. आर्थिक समस्याही कमी होतील.

कन्या राश‍ी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्य उजळवणारा आहे. या, दरम्यान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. नशीब पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. यामुळे रखडलेली कामे होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि जोडीदाराला प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 3 राशींच्या व्यक्तींना उशिराने मिळते मेहनतीचे फळ, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती ठरतात सर्वोत्तम कर्मचारी आणि सहकारी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.