AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | अ‍ॅन्ग्री बर्ड असतात या 4 राशींच्या व्यक्ती, यांच्याशी पंगा घेऊच नका

राग ही एक नैसर्गिक भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पण काही लोक जन्मजात रागीट असतात. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपला विवेक गमावून बसते. या स्थितीत व्यक्ती योग्य निर्णाय ही घेत नाही. राशीचक्रात प्रत्येक राशीला स्वतःचा स्वभाव असतो, या गोष्टीचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीवरही परिणाम होतो.

Zodiac Signs | अ‍ॅन्ग्री बर्ड असतात या 4 राशींच्या व्यक्ती, यांच्याशी पंगा घेऊच नका
zodiac
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 25, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : राग ही एक नैसर्गिक भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पण काही लोक जन्मजात रागीट असतात. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपला विवेक गमावून बसते. या स्थितीत व्यक्ती योग्य निर्णाय ही घेत नाही. राशीचक्रात प्रत्येक राशीला स्वतःचा स्वभाव असतो, या गोष्टीचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीवरही परिणाम होतो. चाला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मेष

या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची प्रकृती अत्यंत ज्वलंत आहे. त्यांच्या नाकावर नेहमीच राग असतो. या राशींच्या लोकांना राग यायला वेळ लागत नाही.  त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे छोट्या गोष्टीलाही मोठी स्वरुप देण्यासारखे असते. .

वृषभ

या राशीचे लोक खूप हट्टी असतात. त्यांना सर्वत्र जुळवून घेता येत नाही. ते इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि जर कोणी त्यांचा मार्ग अवलंबला नाही तर मात्र त्यांना राग येतो. जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालण्याची चूक केली तर त्यांचा राग सातव्या आसमानावर पोहोचू शकतो. रागाच्या भरात ते स्वतःचे नुकसान करतात.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करणे आवडत नाही. म्हणूनच ते कोणाची बंधने सहन करू शकत नाहीत. त्यांना एखाद्या बाबतीत चुकीचे म्हटले तर ते लढायला तयार होतात. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते सर्व नातेसंबंध विसरतात.

तूळ

तूळ राशीचे लोक मनाने स्वच्छ असतात, पण राग आला की काहीही बोलतात. त्याचे बोलणे लोकांना अंगावर काटा आणते. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल किती वाईट वाटू शकते हे त्यांना कळत नाही. मात्र, त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांनाही त्यांची चूक कळते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या : 

Margashirsh Mass 2021 | मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय ? कशी कराल आराधना, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? त्यांच्या भविष्याबाबत संभ्रमात आहात का?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?