AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? त्यांच्या भविष्याबाबत संभ्रमात आहात का?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

मुलं ओल्या मातीप्रमाणे असतात. आपण त्यांना जसा आकार देऊ ते तसे बनतात. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने सर्वोत्तम व्हावे असे वाटत असते. या गोष्टीसाठी आई वडील कोणतीही गोष्ट करायला तयार होतात. एक उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी लहान मुलांचे संगोपन महत्त्वाचे असते. लहानमुलं त्यांचं पहिलं शिक्षण घरातूनच घेतात. त्यामुळे त्यांच्या संगोपनाकडे पालकांनी लक्ष देणं हे त्यांच कर्तव्य आहे. मुलांना योग्य ते शिक्षण मिळण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती काही गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 24, 2021 | 7:53 AM
Share
लहान मुलांच्या संगोपनाकडे पालकांनी लक्ष देणं महत्तवाचे असते. पहिल्या आठ वर्षात मुलं सद्सद्विवेक बुद्धीने काम करत नाहीत. या काळात ते आपल्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे या काळात पालकांनी जास्त सजग राहण्याची गरज असते. घरामध्ये अपशब्द वापरल्यास किंवा वाईट प्रवृत्तीने वागल्यास लहान मुलेसुद्धा नकळतपणे त्या गोष्टी आत्मसात करतात.

लहान मुलांच्या संगोपनाकडे पालकांनी लक्ष देणं महत्तवाचे असते. पहिल्या आठ वर्षात मुलं सद्सद्विवेक बुद्धीने काम करत नाहीत. या काळात ते आपल्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे या काळात पालकांनी जास्त सजग राहण्याची गरज असते. घरामध्ये अपशब्द वापरल्यास किंवा वाईट प्रवृत्तीने वागल्यास लहान मुलेसुद्धा नकळतपणे त्या गोष्टी आत्मसात करतात.

1 / 5
 आपण सर्वच लहान मुलांचे लाड करतो पण या गोष्टीमुळे मुलं हट्टी होतात. अशा मुलांना पुढे जावून योग्य आणि चुक यामधला फरक कळत नाही. त्यामुळे मुलांच्या योग्य संगोपनासाठी लहानपणीच त्यांना योग्य गोष्टी समजवल्या पाहीजेत. जेणे करुन त्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि मुलांना परिस्थीतीची जाण होईल.

आपण सर्वच लहान मुलांचे लाड करतो पण या गोष्टीमुळे मुलं हट्टी होतात. अशा मुलांना पुढे जावून योग्य आणि चुक यामधला फरक कळत नाही. त्यामुळे मुलांच्या योग्य संगोपनासाठी लहानपणीच त्यांना योग्य गोष्टी समजवल्या पाहीजेत. जेणे करुन त्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि मुलांना परिस्थीतीची जाण होईल.

2 / 5
चाणक्याच्या मते , मारहाणीमुळे मुले हट्टी होतात त्यामुळे त्यांना प्रेमाने समजवून सांगितले पाहीजे. पण पाच वर्षानंतर तुम्ही मुलांशी थोडे कठोर वागू शकता. कोणत्याही वयोगटामध्ये मुलांवर हात उचलणे केव्हाही वाईटच असते.

चाणक्याच्या मते , मारहाणीमुळे मुले हट्टी होतात त्यामुळे त्यांना प्रेमाने समजवून सांगितले पाहीजे. पण पाच वर्षानंतर तुम्ही मुलांशी थोडे कठोर वागू शकता. कोणत्याही वयोगटामध्ये मुलांवर हात उचलणे केव्हाही वाईटच असते.

3 / 5
आचार्यांच्या मते भितीमुळे लहानमुलं पालकांशी खोटं बोलतात. अशा परिस्थितीत, पालकांनी मुलाला प्रेमाने समजावून सांगणे महत्त्वाचे ठरते. पण या बाबतीत पालाकांनी जागृक राहण गरजेचे असते. जर भितीपोटी मुलांना खोटं बोलायची सवय लागली तर मुलाच्या भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो.

आचार्यांच्या मते भितीमुळे लहानमुलं पालकांशी खोटं बोलतात. अशा परिस्थितीत, पालकांनी मुलाला प्रेमाने समजावून सांगणे महत्त्वाचे ठरते. पण या बाबतीत पालाकांनी जागृक राहण गरजेचे असते. जर भितीपोटी मुलांना खोटं बोलायची सवय लागली तर मुलाच्या भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो.

4 / 5
 लहानपणापासूनच मुलांना  महापुरुषांच्या कथा मुलांनी सांगाव्यात, यागोष्टीमुळे  मुलांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या विचारांची भरभराट होते. त्याच प्रमाणे त्याचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही योग्य पद्धतीने तयार होतो.

लहानपणापासूनच मुलांना महापुरुषांच्या कथा मुलांनी सांगाव्यात, यागोष्टीमुळे मुलांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या विचारांची भरभराट होते. त्याच प्रमाणे त्याचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही योग्य पद्धतीने तयार होतो.

5 / 5
Follow Us
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान