AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाचा या 5 राशी परिणाम होणार, काळ कठीण असला तरी अनुभव मिळणार

आज म्हणजेच ४ डिसेंबरला रोजी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ही खगोलीय घटना अंटार्क्टिकावर आणि अंशतः दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये दिसेल पण परंतु भारतावर या ग्रहणाचा परिणाम होणार नाही.

Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाचा या 5 राशी परिणाम होणार, काळ कठीण असला तरी अनुभव मिळणार
Zodiac and Eclipse
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 6:30 AM
Share

मुंबई : आज म्हणजेच ४ डिसेंबरला रोजी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ही खगोलीय घटना अंटार्क्टिकावर आणि अंशतः दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये दिसेल पण परंतु भारतावर या ग्रहणाचा परिणाम होणार नाही. हे सूर्यग्रहण सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 पर्यंत चालेल. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते ज्याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे.

सूर्यग्रहणामुळे या 5 राशींवर परिणाम होणार

या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला तरी इतर राशींमध्ये मेष, कर्क, तूळ, वृश्चिक आणि धनु राशीवर सर्वाधिक प्रभाव पडेल. या पाच राशींचे संक्रमण सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकते.

मेष – मेष राशीच्या सर्व लोकांसाठी हा काळ साहसी असेल. ग्रहण गोंधळात टाकणारे वाटत असले तरी वाढीसाठी धोका पत्करण्यास प्रवृत्त करेल. या काळात तुम्ही कुठे प्रवास कराल, नवीन अनुभव मिळवाल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

कर्क  – हे ग्रहण तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदलण्यात मदत करेल. या काळात तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पु्र्णपणे बदलून जाईल

तूळ – या ग्रहणामुळे तुमच्यासाठी सामाजिक कौशल्यांची तुम्हाला जाणीव होईल. या काळात तुमचा संपुर्ण दृष्टीकोन बदलून जाईल.

वृश्चिक – या काळात तुम्ही फक्त पैसा आणि सुखाचा विचार कराल. हे ग्रहण तुम्हाला भरपूर धन मिळवून देईल. याच काळात तुमचे नाते संबंध मजबूत होतील.

धनु – हे सूर्यग्रहण तुम्हाला नवीन व्यक्ती होण्यासाठी मदत करेल. तुमच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील.

या सूर्यग्रहणाचे महत्त्व काय? सूर्यग्रहण सामान्यतः चंद्रग्रहणानंतर दोन आठवड्यांनी होते. 19 नोव्हेंबर 2021 रोजी आंशिक चंद्रग्रहण होते. या वर्षातील हे शेवटचे आणि संपूर्ण सूर्यग्रहण असेल.

सूर्यग्रहणाचे प्रकार:

सूर्यग्रहणाचे ४ प्रकार आहेत

*संपूर्ण सूर्यग्रहण

*आंशिक सूर्यग्रहण

*वार्षिक सूर्यग्रहण

*संकरीत सूर्यग्रहण

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या :

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.