AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

चाणक्या नीतीच्या 7व्या अध्यायामध्ये आचार्य चाणक्य यांनी आपण आयुष्यात कोणत्या गोष्टींचा सन्मान करायला हवा या संदर्भात महिती दिली आहे. यामध्ये आचार्य चाणक्यांनी आपण कोणत्या गोष्टींना पाय लावू नये याबद्दल माहीती दिली आहे नाहीतर आपण पापाचे धनी होतो.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 03, 2021 | 9:10 AM
Share
अग्नीच्या शोधामुळे माणसाने खूप प्रगती केली. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात अग्नीला विषेश महत्त्व प्राप्त झाले. शास्त्रात तर अग्नीला देवाचा दर्जा दिला आहे. आजही कोणतेही शुभ काम कराण्या आधी  यज्ञाद्वारे शुद्धी केली जाते. अशा स्थितीत अग्नी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच अग्नीला कधीही पाय लावू नये. अग्नीचा अपमान करणे हा देवतांचाअपमान मानला जातो. दुसरीकडे, आग भयंकर असेल तर ती कोणालाही नष्ट करू शकते. म्हणून अग्नी पासून दोन हात लांब राहणंच योग्य.

अग्नीच्या शोधामुळे माणसाने खूप प्रगती केली. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात अग्नीला विषेश महत्त्व प्राप्त झाले. शास्त्रात तर अग्नीला देवाचा दर्जा दिला आहे. आजही कोणतेही शुभ काम कराण्या आधी यज्ञाद्वारे शुद्धी केली जाते. अशा स्थितीत अग्नी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच अग्नीला कधीही पाय लावू नये. अग्नीचा अपमान करणे हा देवतांचाअपमान मानला जातो. दुसरीकडे, आग भयंकर असेल तर ती कोणालाही नष्ट करू शकते. म्हणून अग्नी पासून दोन हात लांब राहणंच योग्य.

1 / 4
शास्त्रात गुरु आणि ब्राह्मण हे आदरणीय मानले गेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते. त्यांच्या चरणांना स्पर्श करून  तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता. त्यांच्यावर पाय किंवा लाथ मारण्याची चुक कधीही करु नका. हा त्यांचा अपमान मानला जातो.

शास्त्रात गुरु आणि ब्राह्मण हे आदरणीय मानले गेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते. त्यांच्या चरणांना स्पर्श करून तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता. त्यांच्यावर पाय किंवा लाथ मारण्याची चुक कधीही करु नका. हा त्यांचा अपमान मानला जातो.

2 / 4
शास्त्रात मुलीला देवीचे रूप मानले आहे. त्याचबरोबर लहान मुले यांना भगवंताचे रूप म्हटले जाते. याशिवाय ज्येष्ठांना आदरणीय मानले जाते. त्यामुळे त्यांचा आदर करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना लाथ किंवा पाय मारण्याची चुक करू नका यामुळे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात.

शास्त्रात मुलीला देवीचे रूप मानले आहे. त्याचबरोबर लहान मुले यांना भगवंताचे रूप म्हटले जाते. याशिवाय ज्येष्ठांना आदरणीय मानले जाते. त्यामुळे त्यांचा आदर करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना लाथ किंवा पाय मारण्याची चुक करू नका यामुळे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात.

3 / 4
हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले गेले आहे. गायीमध्ये ३३  कोटी  देव असतात अशी मान्यता आहे. पुराणातील देवांच्या चित्रांमध्ये आपल्याला गोमाता पाहायला मिळते. त्यामुळे तील  पाय मारणे म्हणजे देवांचा अपमान करण्यासारखे आहे.

हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले गेले आहे. गायीमध्ये ३३ कोटी देव असतात अशी मान्यता आहे. पुराणातील देवांच्या चित्रांमध्ये आपल्याला गोमाता पाहायला मिळते. त्यामुळे तील पाय मारणे म्हणजे देवांचा अपमान करण्यासारखे आहे.

4 / 4
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.