Chanakya Niti | या चार गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा आयुष्यात एकटे पडाल

चाणक्य एक महान विद्वान तसेच चांगले शिक्षक होते. चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्राच्या ग्रंथात अशा अनेक धोरणांविषयी सांगितले आहे ज्याचे अनुसरण करून एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर केल्या जातात (Acharya Chanakya Said Stay Away From These Four Things In Life Will Always Left You Be Sad).

Chanakya Niti | या चार गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा आयुष्यात एकटे पडाल
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला मित्रांची गरज आहे, कारण सहकार्याशिवाय काहीही होत नाही. परंतु जर तुम्हाला अधिक यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला शत्रूंची गरज आहे, कारण ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात.
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 8:50 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे राजकारण, अर्थशास्त्र आणि मुत्सद्देगिरीचे एक महान विद्वान होते. चाणक्य यांनी आपल्या रणनीतिने चंद्रगुप्त मौर्यला राजा बनवले. चाणक्य एक महान विद्वान तसेच चांगले शिक्षक होते. चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्राच्या ग्रंथात अशा अनेक धोरणांविषयी सांगितले आहे ज्याचे अनुसरण करून एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर केल्या जातात (Acharya Chanakya Said Stay Away From These Four Things In Life Will Always Left You Be Sad).

चाणक्याच्या नीतिनुसार एखाद्या व्यक्तीचे गुण त्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात.कोणत्या गोष्टींपासून दूर राहल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येईल. जाणून घ्या त्या बाबत

अहंकारापासून दूर रहा

कोणत्याही व्यक्तीमध्ये अहंकार असू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते, अहंकारी व्यक्ती आयुष्यात कधीच आनंदी राहत नाही. अशा व्यक्तीला आदर मिळत नाही आणि यश देखील फार काळ टिकत नाही. व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा असावा. जे लोक प्रेमाने जगतात त्यांना आयुष्यात नेहमीच आदर मिळतो. गर्विष्ठ माणूस आयुष्यात नेहमीच एकटा असतो.

अज्ञानापासून दूर रहा

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व सर्वात जास्त असले पाहिजे. एक सुशिक्षित व्यक्ती समाजाला पुढे नेतो. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व नाही, तो भविष्यात नेहमीच खंत करतो. शिक्षण एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते.

लोभ करु नये

चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला लोभ आणि लोभाची भावना असल्यास, त्याला फक्त दु:ख होते. लोभ एखाद्याला चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडते. ही वाईट कृत्ये केल्यामुळे त्या व्यक्तीला बर्‍याच वेळा वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो.

ईर्ष्येपासून दूर रहा

मत्सर ही अशी भावना आहे ज्यामुळे एखादी व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही. ईर्ष्या करणारा व्यक्ती इतरांच्या आनंदाला पाहून ईर्ष्या बाळगतो. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी ईर्ष्येच्या भावनेपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.

Acharya Chanakya Said Stay Away From These Four Things In Life Will Always Left You Be Sad

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच…!

Chanakya Niti | व्यक्तीच्या या चार सवयींमुळे लक्ष्मी टिकत नाही, संपूर्ण आयुष्य काढावं लागतं गरिबीत

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.