AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘सावधान’ हे 4 संकेत मिळाले की समजून जा वाईट काळ जवळ आला आहे, वेळीच सावध व्हा !

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली.

| Updated on: Mar 16, 2022 | 8:18 AM
Share
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

1 / 5
जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

2 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

3 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

4 / 5
घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

5 / 5
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.