AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘सावधान’ हे 4 संकेत मिळाले की समजून जा वाईट काळ जवळ आला आहे, वेळीच सावध व्हा !

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 16, 2022 | 8:18 AM
Share
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

1 / 5
जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

2 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

3 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

4 / 5
घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

5 / 5
Follow Us
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?