AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘सावधान’ हे 4 संकेत मिळाले की समजून जा वाईट काळ जवळ आला आहे, वेळीच सावध व्हा !

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली.

| Updated on: Mar 16, 2022 | 8:18 AM
Share
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

1 / 5
जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

2 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

3 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

4 / 5
घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.