AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganga Sagar Mela 2022 | जाणून घ्या गंगा सागर यात्रेचे पावित्र, पूजेचे धार्मिक महत्त्व

गंगा भारतातील पवित्र नदी मानली जाते. तीला मातेचे स्थान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर गंगा सागर यात्रेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नदीमध्ये किंवा समुद्रात स्नान करण्याचे खूप महत्त्व मानले जाते. परंतु या दिवशी गंगासागरात स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 10:39 PM
Share
 हिंदू परंपरेत गंगासागर यात्रेला खूप महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान आणि दान करण्याचे महत्त्व मानले जाते. यामुळेच पश्चिम बंगालच्या या सर्वात मोठ्या जत्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात. या गंगा सागर मेळ्याचे धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व आहे.

हिंदू परंपरेत गंगासागर यात्रेला खूप महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान आणि दान करण्याचे महत्त्व मानले जाते. यामुळेच पश्चिम बंगालच्या या सर्वात मोठ्या जत्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात. या गंगा सागर मेळ्याचे धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व आहे.

1 / 8
या ठिकाणी स्नान करण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्थान करणे महत्त्वाचे मानले जाते. असे केल्यास अनेक तपांचे पुण्य आपल्याला मिळते.

या ठिकाणी स्नान करण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्थान करणे महत्त्वाचे मानले जाते. असे केल्यास अनेक तपांचे पुण्य आपल्याला मिळते.

2 / 8
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

3 / 8
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

4 / 8
मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याच्या पुण्यमागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार  मकर संक्रांतीचा दिवशी  गंगा शिवाच्या केसांतून बाहेर पडून पृथ्वीवर वाहते आणि ऋषी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. या दिवशी देवी गंगा कपिल मुनींच्या शापामुळे मृत्युमुखी पडलेल्या राजा सागरच्या 60 हजार पुत्रांना मोक्ष देऊन सागर प्राप्त झाल्याचे मानले जाते.

मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याच्या पुण्यमागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार मकर संक्रांतीचा दिवशी गंगा शिवाच्या केसांतून बाहेर पडून पृथ्वीवर वाहते आणि ऋषी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. या दिवशी देवी गंगा कपिल मुनींच्या शापामुळे मृत्युमुखी पडलेल्या राजा सागरच्या 60 हजार पुत्रांना मोक्ष देऊन सागर प्राप्त झाल्याचे मानले जाते.

5 / 8
 गंगासागरमध्ये कपिल मुनींचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, जे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे.    असे मानले जाते की हे कपिल मुनींच्या प्राचीन आश्रमाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. कपिल मुनींच्या वेळी राजा सागराने अश्वमेध यज्ञ करून यज्ञातील घोडे मोकळे सोडले, असे मानले जाते. ज्या राज्यातून हे घोडे जातात त्या राज्याच्या राजाला किंवा व्यक्तीला राजाचे अधिपत्य मान्य करावे लागते.

गंगासागरमध्ये कपिल मुनींचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, जे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे. असे मानले जाते की हे कपिल मुनींच्या प्राचीन आश्रमाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. कपिल मुनींच्या वेळी राजा सागराने अश्वमेध यज्ञ करून यज्ञातील घोडे मोकळे सोडले, असे मानले जाते. ज्या राज्यातून हे घोडे जातात त्या राज्याच्या राजाला किंवा व्यक्तीला राजाचे अधिपत्य मान्य करावे लागते.

6 / 8
 त्या घोड्याच्या रक्षणासाठी सागर राजाने आपल्या 60 हजार पुत्रांनाही पाठवले होते. एके दिवशी घोडा अचानक गायब झाला आणि नंतर कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन सापडला. राजाचे पुत्र कुठे गेले आणि कपिलमुनींना शिवीगाळ करू लागले. त्यामुळे क्रोधित होऊन कपिलमुनींनी त्या सर्व 60 हजार पुत्रांना आपल्या डोळ्यांच्या तेजाने भस्म केले.

त्या घोड्याच्या रक्षणासाठी सागर राजाने आपल्या 60 हजार पुत्रांनाही पाठवले होते. एके दिवशी घोडा अचानक गायब झाला आणि नंतर कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन सापडला. राजाचे पुत्र कुठे गेले आणि कपिलमुनींना शिवीगाळ करू लागले. त्यामुळे क्रोधित होऊन कपिलमुनींनी त्या सर्व 60 हजार पुत्रांना आपल्या डोळ्यांच्या तेजाने भस्म केले.

7 / 8
असे मानले जाते की जेव्हा कपिल मुनींच्या शापामुळे त्यांना वर्षानुवर्षे मोक्ष मिळाला नाही तेव्हा राजा सागराचा नातू भगीरथने कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी उपाय विचारला. तेव्हा कपिल मुनींनी त्यांना गंगेचे पाणी सोडण्याचा मार्ग सांगितला.

असे मानले जाते की जेव्हा कपिल मुनींच्या शापामुळे त्यांना वर्षानुवर्षे मोक्ष मिळाला नाही तेव्हा राजा सागराचा नातू भगीरथने कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी उपाय विचारला. तेव्हा कपिल मुनींनी त्यांना गंगेचे पाणी सोडण्याचा मार्ग सांगितला.

8 / 8
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.