AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : मनी प्लांटसोबतच घरात लावा हे झाड, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही

वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट झाडं घरात लावणं शुभ मानलं जातं, या झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वास्तुदोष नष्ट होतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. जर घरात आलेला पैसा टिकत नसेल तर ती देखील समस्या दूर होते, आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : मनी प्लांटसोबतच घरात लावा हे झाड, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही
many plantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 8:23 PM
Share

वास्तुशास्त्र हे प्रामुख्यानं दोन घटकांवर कार्य करतं, एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरा घटक म्हणजे नकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या येण्यास सुरुवात होते, यातील अनेक समस्या या पैशांची संबंधित असतात. मात्र जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा तुम्हाला याच्या उलट परिणाम दिसून येतो, तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे खुले होतात, अचानक धनलाभ होतो. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगण्यात आली आहेत, जी घरात लावणं अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचा बचाव होतो. असंही एक झाडं आहे, जे झाड जर तुम्ही मनी प्लांटसोबत लावलं तर तुम्हाला त्याचं डबल फळ मिळतं, तुमचा दुप्पट फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात मनी प्लांट सोबतच जर जेड प्लांट लावलं तर त्याचा अत्यंत चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळू शकतो. जेड प्लांट हे मुळचं दक्षिण आफ्रिकेमधील झाडं आहे. मात्र भारतामध्ये तुम्हाला हे सहज कुठेही मिळू शकतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी येत असतील, हातात पैसा टिकत नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट सोबत जेड प्लांट देखील लावू शकतात. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

मनी प्लांट लावताना काय काळजी घ्यावी?

मनी प्लांट कधीही प्लास्टिकच्या बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये लावू नये, त्यासाठी कुंडी असावी. तसेच मनी प्लांटचा वेल कधीही घराच्या ईशान्य दिशेला ठेवू नये, कारण ही दिशा देवाची दिशा असते, त्यामुळे या दिशेला मनी प्लांटचा वेल ठेवल्यास त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मनी प्लांटचा वेल हा पूर्व दिशेला ठेवावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Follow Us
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?