AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | उत्तम आरोग्यासाठी, यशस्वी होण्यासाठी वास्तुमध्ये हे बदल नक्की करा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

जीवनात आनंद, भरभराट आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही नियम ज्योतिष शास्त्राची शाखा असणाऱ्या वास्तुशास्त्र अभ्यासाद्वारे बनवले गेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक घरांमध्ये वास्तु दोष आढळतात.

| Updated on: Apr 21, 2022 | 11:10 AM
Share
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . यामुळे आरोग्य चांगले राहते.  जर घरातील नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

1 / 5
अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

2 / 5
 दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.घरातील आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. तसेच, तो अशा प्रकारे लावा की जो आरसा पाहिल त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.घरातील आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. तसेच, तो अशा प्रकारे लावा की जो आरसा पाहिल त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

3 / 5
घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची बौधिक वाढ खुंटते. त्यामुळे घरी बंधताना या गोष्टीकडे लक्ष द्या

घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची बौधिक वाढ खुंटते. त्यामुळे घरी बंधताना या गोष्टीकडे लक्ष द्या

4 / 5
 झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो. उत्तर दक्षिण झोपू नये यामुळे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढतात.

झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो. उत्तर दक्षिण झोपू नये यामुळे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढतात.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.