AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bamboo plant Vastu Tips: बांबूचं रोप असते जिथे, सुखसमृद्धी नांदते तिथे; वाचा सविस्तर

बांबू ट्री घरात लावल्याने घरात सुख शांती राहते. घरातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेम वाढते. घरात सुख समृद्धी आणण्यासाठी लावा बांबू ट्री.

| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 5:44 PM
Share
बांबूची झाडे केवळ घराचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर वास्तूनुसार ते सुख-समृद्धी आणण्याचे काम करतात. घर किंवा ऑफिसमध्ये लावल्याने नकारात्मकता दूर होते. चला जाणून घेऊया या रोपट्याचे फायदे.

बांबूची झाडे केवळ घराचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर वास्तूनुसार ते सुख-समृद्धी आणण्याचे काम करतात. घर किंवा ऑफिसमध्ये लावल्याने नकारात्मकता दूर होते. चला जाणून घेऊया या रोपट्याचे फायदे.

1 / 5
 सकारात्मकता आणते- बांबूची झाडे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. बांबूचे रोप घर आणि ऑफिसमध्ये ठेवणे शुभ असते.

सकारात्मकता आणते- बांबूची झाडे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. बांबूचे रोप घर आणि ऑफिसमध्ये ठेवणे शुभ असते.

2 / 5
बांबूची झाडे सौभाग्याचे प्रतीक ही मानली जातात. ही रोपे तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेट म्हणूनही देऊ शकता. ही वनस्पती पूर्व दिशेला ठेवावी. योग्य दिशेला ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

बांबूची झाडे सौभाग्याचे प्रतीक ही मानली जातात. ही रोपे तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेट म्हणूनही देऊ शकता. ही वनस्पती पूर्व दिशेला ठेवावी. योग्य दिशेला ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

3 / 5
बांबू ट्री घरात लावल्याने घरात सुख शांती राहते. घरातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेम वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव दूर होतो. घरी लावल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

बांबू ट्री घरात लावल्याने घरात सुख शांती राहते. घरातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेम वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव दूर होतो. घरी लावल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

4 / 5
बांबूच्या वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखल्या जातात. ही झाडे घरात लावल्याने घरातील वातावरण ही स्वच्छ करतात. हवा शुद्ध करण्याचे काम करतात. ही रोपं घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते.

बांबूच्या वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखल्या जातात. ही झाडे घरात लावल्याने घरातील वातावरण ही स्वच्छ करतात. हवा शुद्ध करण्याचे काम करतात. ही रोपं घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.