AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 4th Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, अशी आहे भारताची प्लेइंग 11

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी आहे.

IND vs ENG 4th Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, अशी आहे भारताची प्लेइंग 11
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 23, 2025 | 3:27 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. मालिकेत राहण्यासाठी हा सामना जिंकवा किंवा ड्रॉ करणं भाग आहे. त्यामुळे भारतीय संघावर दडपण असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडने हा सामना जिंकला की मालिका खिशात घालणार आहे. मँचेस्टर मैदानात भारताचा इतिहास काही चांगला नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खूप घाम गाळावा लागणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यांचा नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. कर्णधार बेन स्टोक्स याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. गोलंदाजीसाठी योग्य ओव्हरहेड कंडिशन आहे. दरम्यान आम्हाला चांगला ब्रेक मिळाला आहे. घरी परतण्याची आणि बॅटरी रिचार्ज करण्याची सर्वांना चांगली संधी आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सर्व काही सोडले. आमचे तीन सामने शेवटच्या सत्रापर्यंत गेले आहेत, जे संघांच्या गुणवत्तेबद्दल बरेच काही सांगते. सामान्य मँचेस्टरची खेळपट्टी बरीच मजबूत आणि काही गवत आहे. संघात डॉसन परतला आहे. त्याने शेवटची कसोटी खेळून बराच काळ लोटला आहे. गेल्या काही वर्षात चांगला खेळला आहे.’

विशेष म्हणजे या मैदानात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ कधीच जिंकलेला नाही. दुसरीकडे, भारताने चारही कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आहे. दुसरीकडे शुबमन गिलने याबाबत आपलं मत मांडलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मी खरंच गोंधळलो होतो. नाणेफेक हरणे चांगले ठरले. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलो ते उत्कृष्ट होते. काही कठीण क्षण आम्ही गमावले आहेत, परंतु आम्ही त्यापेक्षा जास्त सत्रे जिंकली आहेत. थोडा ब्रेक हवा होता. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीव्रता होती. चांगली कामगिरी दिसते. चार-पाच दिवसांत काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. ‘

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (डब्ल्यू), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?