AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

भारताच्या पेस बॅट्रीने दोन्ही डावात मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 18 विकेट घेतल्या व त्यांचं कंबरडं मोडून ठेवलं. अलीकडच्या काही वर्षात परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज प्रभावी ठरत आहेत.

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे 'ही' प्रमुख तीन कारणं
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली: सेंच्युरियन कसोटीत भारताने ऐतिहासक कसोटी विजय मिळवला. या विजयामध्ये भारतीय गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भारताच्या पेस बॅट्रीने दोन्ही डावात मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 18 विकेट घेतल्या व त्यांचं कंबरडं मोडून ठेवलं. अलीकडच्या काही वर्षात परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज प्रभावी ठरत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असो, तिथे भारताला या वेगवान गोलंदाजांच्या बळावरच मालिका विजय साध्य करता आला. (India vs South Africa Why indian bowlers are effective on foreign soil these are three reasons)

IPL चं श्रेय कितपत?

भारतात आज चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार होत आहेत, आशिष नेहरा त्याचे श्रेय आयपीएलला देतो. “आताचे गोलंदाज पाहून मला आनंद होतो. आधी आयपीएल नव्हतं व देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरच अंतर असायचं. क्रिकेटपटूना खेळण्यासाठी कमी सामने मिळायचे. आयपीएलने भारतीय क्रिकेटला बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीने बदलून टाकलं आहे. संघात आता युवा गोलंदाजांसोबत इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारसारखे गोलंदाज आहेत” असं आशिष नेहरा म्हणतो.

वेगवान गोलंदाजीसाठी शरीराची साथ लागते

“वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे आज पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. बदललेल्या परिस्थितीमागे ही एक महत्त्वाची बाब आहे. वेगवान गोलंदाजीसाठी शरीराची साथ लागते. खेळाडूंना दुखापती होताना आपण पाहिल्या आहेत. आधी संघाकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसायचा. पण आता 50 ते 100 सामने खेळलेल्या गोलंदाजाची जागा घेणारा दुसरा गोलंदाज उपलब्ध आहे” असे नेहराने क्रिकबझशी बोलताना सांगितले.

दौऱ्यामध्ये काय बदल झाला?

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय क्रिकेटस परदेशातील वातावरणाशी सहज जुळवून घेतात. “2018 पासून भारतीय संघाने दोनवेळा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. यापूर्वी चार ते पाच वर्षातून एकदा परदेश दौरे व्हायचे. परदेश दौऱ्यामधील अंतर कमी झालय, त्याचा भारतीय क्रिकेटपटूंना फायदा होतो. गोलंदाज परदेशी वातावरणाशी चांगल्या पद्धतीन जुळवून घेतात” असे नेहराने सांगितले.

संबंधित बातम्या:

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार! Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

(India vs South Africa Why indian bowlers are effective on foreign soil these are three reasons)

Follow Us
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप;
FDA | अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप; थेट...
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
पावसाळी अधिवेशनात परिसीमन, महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार- सूत्र
Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? - सूत्र
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर….

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला