AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : रवी शास्त्रींशी अनेकदा मतभद व्हायचे, या पूर्व क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले, रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा माझे मतभेद व्हायचे. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंगरुममधील अनुभव सांगत हे सर्वात खास दिवस असल्याचेही म्हटले आहे.

Team india : रवी शास्त्रींशी अनेकदा मतभद व्हायचे, या पूर्व क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
विराट आणि रवी शास्त्री
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 10, 2021 | 9:18 PM
Share

मुंबई : भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आता पायउतार झाले आहेत. रवी शास्त्रींच्या नंतर भारतीय टीमची कमान आता राहुल द्रवीड संभाळत आहे. राहुलला टीमच्या मुख्य कोचपदी बसवण्यात आले आहे. त्यामुळे वनडे, टी-20 चा कर्णधार आणि मुख्य कोच असे दुहेरी बदल टीम इंडियात झाले आहेत. या नव्या जोडीकडून टीमला भरघोस यशाची अपेक्षा आहे. रोहीत शर्माच्या नेतृत्वात टीमला आगामी विश्वचषक जिंकण्याचे वेध लागले आहेत.

माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले…

माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले, रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा माझे मतभेद व्हायचे. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंगरुममधील अनुभव सांगत हे सर्वात खास दिवस असल्याचेही म्हटले आहे. टीमची खराब कामगिरी कोचिंगसाठी चांगली संधी असते असेहे ते म्हणाले आहेत. श्रीधर टीममधील कोचिंग विभागाचा एक महत्वाचा भाग होते. त्यांनी टीमची फिल्डिंगमधील कामगिरी सुधारण्यात म्हत्वाची भूमिका बजावली आहे.

रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा मतभेद

त्यांनी बोलताना असेही म्हटले आहे की, सर्वात चांगल्या निर्णयावर पोहोचण्यासाठी मतभेद होणे गरजेचे असते. त्यामुळे मतभेद हे झाले पाहिजेत. ज्यावेळी भारतीय टीम 36 रनवर आऊट झाली होती. त्यावेळी टीमसाठी शिकण्यासाठी मोठा धडा होता. त्यातून टीम खूप शिकली. खेळाडुंना समजून घेणेही फार गरजेचे असते. त्यामुळे त्यांना शिकवता येते. मानसिकरित्या सक्षम बनवता येते, असंही श्रीधर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी रवी शास्त्री यांचं जोमाने कौतुक केले आहे. त्यांच्याकडे चांगली निर्णयक्षमता आहे, त्याचा टीमला निश्चितच फायदा झाला, असेही ते म्हणाले आहेत.

Rohit sharma : रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा, निवड समितीकडे केलेली ही मागणी

Margashirsha Purnima 2021 | कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ?, जाणून महत्त्व, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत

केदारनाथ ते काश्मीर, ज्या MI 17 मुळे रावतांना जीव गमवावा लागला ते शत्रूचा कर्दनकाळ आहे हे माहितीय?

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक