AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेला 176 धावांचं आव्हान, महिला ब्रिगेड 2025 मधील शेवटचा सामना जिंकणार?

India vs Sri Lanka Women 5th T20i 1st Innings Highlights : वूमन्स टीम इंडियाने 2025 या वर्षातील शेवटच्या आणि पाचव्या-अंतिम टी 20I सामन्यात पावणे दोनशे धावा केल्या आहेत.

IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेला 176 धावांचं आव्हान, महिला ब्रिगेड 2025 मधील शेवटचा सामना जिंकणार?
Arundhati Reddy and Sneh Rana Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Dec 30, 2025 | 9:21 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात श्रीलंकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची अडखळत सुरुवात झाली. श्रीलंकेने भारताला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर आणि अरुंधती रेड्डी या तिघींनी निर्णायक खेळी केली. त्यामुळे भारताला 175 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. टीम इंडियाने या मालिकेतील सलग आणि एकूण 4 सामने जिंकलेत. त्यामुळे भारताकडे पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

श्रीलंकेने टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाला ठराविक अंतराने 5 झटके दिले. शफाली वर्मा 5, डेब्यूटंट जी कामालिनी 12, हर्लिन देओल 13, ऋचा घोष 5 आणि दीप्ती शर्मा 7 रन्स करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 5 आऊट 77 असा झाला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने अमनजोत कौर गहीच्यासह भारताचा डाव सावरला.

अमनजोत आणि हरमनप्रीत या दोघींनी फटकेबाजी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 61 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अमनजोत आऊट झाली. अमनजोतने 18 बॉलमध्ये निर्णायक 21 रन्स केल्या. अमनजोतनंतर कॅप्टन हरमनप्रीत आऊट झाली. हरमनप्रीतने सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीतने 43 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्ससह 68 रन्स केल्या. त्यानंतर अरुंधती रेड्डी आणि स्नेह राणा या दोघींनी तोडफोड बॅटिंग केली. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 14 बॉलमध्ये नॉट आऊट 33 रन्सची पार्टनरशीप केली.

अरुंधतीने 11 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 27 रन्स केल्या. तर स्नेह राणा 8 धावांवर नाबाद परतली. श्रीलंकेकडून कॅप्टन चमारी अट्टापट्टू, रश्मिका सेववंडी आणि कविशा दिलहारी या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर निमाशा मदुशनी हीने 1 विकेट मिळवली. त्यामुळे आता श्रीलंका हे आव्हान पूर्ण करत दौऱ्याचा शेवट गोड करणार की टीम इंडिया विजयी पंच लगावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका