AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दात

भारतात काही मोजके टक्के लोकं सोडले तर प्रत्येक जण मोबाईल वापरतो. आता मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? 4G आणि 5G नेटवर्कमधील नेमका फरक काय? पुढे यात आणखी अपग्रेडेशन होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दात
4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दातImage Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 11, 2025 | 8:15 PM
Share

तंत्रज्ञानाच्या युगात आपण आता वावरत आहोत. प्रत्येक गोष्ट आता आपल्याला एका क्लिकवर हवी आहे. त्यामुळे त्रास वाचतो आणि कामही पटापट होतात. यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू ठरते ती म्हणजे मोबाईल.. मोबाईलवर एपच्या माध्यमातून अनेक कामं सोप्या पद्धतीने होतात. पण कामं पटापट होण्यासाठी मोबाइलचं नेटवर्कही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तर मग कितीही महागडा फोन असला तर त्याचा काही एक उपयोग नाही. गेल्या काही वर्षात मोबाईल नेटवर्कमध्ये कमालीची प्रगती झाली आहे. जगभरात आता 5G नेटवर्क वापरलं जात आहे. भविष्यात 6G नेटवर्क येईल अशी चर्चाही रंगली आहे. त्यासाठी आतापासूनच पायाभरणी सुरु झाली आहे. तु्म्ही 2G नेटवर्क असल्यापासून मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला फरक दिसून येईल. एखादा व्हिडीओ डाउनलोड होणं किंवा ऑनलाइन पाहण्यासाठी होणारं बफर यात किती फरक पडला आहे. आता 6G नेटवर्कसाठी भारत सज्ज झाला आहे. 2030 पर्यंत म्हणजेच येत्या 5 वर्षात देशात या नेटवर्कचं जालं विणलं जाणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारत 6G लाँच करणाऱ्या पहिल्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा