AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दात

भारतात काही मोजके टक्के लोकं सोडले तर प्रत्येक जण मोबाईल वापरतो. आता मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? 4G आणि 5G नेटवर्कमधील नेमका फरक काय? पुढे यात आणखी अपग्रेडेशन होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दात
4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दातImage Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 11, 2025 | 8:15 PM
Share

तंत्रज्ञानाच्या युगात आपण आता वावरत आहोत. प्रत्येक गोष्ट आता आपल्याला एका क्लिकवर हवी आहे. त्यामुळे त्रास वाचतो आणि कामही पटापट होतात. यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू ठरते ती म्हणजे मोबाईल.. मोबाईलवर एपच्या माध्यमातून अनेक कामं सोप्या पद्धतीने होतात. पण कामं पटापट होण्यासाठी मोबाइलचं नेटवर्कही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तर मग कितीही महागडा फोन असला तर त्याचा काही एक उपयोग नाही. गेल्या काही वर्षात मोबाईल नेटवर्कमध्ये कमालीची प्रगती झाली आहे. जगभरात आता 5G नेटवर्क वापरलं जात आहे. भविष्यात 6G नेटवर्क येईल अशी चर्चाही रंगली आहे. त्यासाठी आतापासूनच पायाभरणी सुरु झाली आहे. तु्म्ही 2G नेटवर्क असल्यापासून मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला फरक दिसून येईल. एखादा व्हिडीओ डाउनलोड होणं किंवा ऑनलाइन पाहण्यासाठी होणारं बफर यात किती फरक पडला आहे. आता 6G नेटवर्कसाठी भारत सज्ज झाला आहे. 2030 पर्यंत म्हणजेच येत्या 5 वर्षात देशात या नेटवर्कचं जालं विणलं जाणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारत 6G लाँच करणाऱ्या पहिल्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.