AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कासवासारखी चालणारी ट्रेन, 46 किलोमीटर जाण्यासाठी लावते 5 तास, 2-2 महिने मिळत नाही तिकीट, नाव ऐकून…

एकमेव ट्रेन जी 46 किलोमीटर जाण्यासाठी लावते 5 तास. तरीही लोक रांगेत उभे राहून घेतात तिकीट. अनेक महिनी मिळत नाही तिकीट. कुठे आहे ही ट्रेन?

| Updated on: Feb 02, 2026 | 7:15 PM
Share
भारतामध्ये दररोज सुमारे 13,000 प्रवासी गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते.

भारतामध्ये दररोज सुमारे 13,000 प्रवासी गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते.

1 / 6
वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने धावत असताना, भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाला मागे टाकत प्रवासाचा अनुभवच सर्वात मोठे आकर्षण बनवले आहे.

वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने धावत असताना, भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाला मागे टाकत प्रवासाचा अनुभवच सर्वात मोठे आकर्षण बनवले आहे.

2 / 6
ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल 5 तास घेते. म्हणजेच तिचा सरासरी वेग फक्त ताशी 9 किलोमीटर इतका आहे. वेगाच्या या युगात इतकी संथ धावणारी ही ट्रेन नेमकी कोणती आहे आणि तिला इतका वेळ का लागतो, हे जाणून घेऊयात सविस्तर

ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल 5 तास घेते. म्हणजेच तिचा सरासरी वेग फक्त ताशी 9 किलोमीटर इतका आहे. वेगाच्या या युगात इतकी संथ धावणारी ही ट्रेन नेमकी कोणती आहे आणि तिला इतका वेळ का लागतो, हे जाणून घेऊयात सविस्तर

3 / 6
भारतामधील सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन म्हणजे निलगिरी माउंटन रेल्वे. ही ट्रेन तामिळनाडू राज्यातील मेट्टुपलयम ते ऊटी दरम्यान धावते. विशेषतः ऊटी आणि कुन्नूरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ही ट्रेन प्रचंड लोकप्रिय आहे.

भारतामधील सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन म्हणजे निलगिरी माउंटन रेल्वे. ही ट्रेन तामिळनाडू राज्यातील मेट्टुपलयम ते ऊटी दरम्यान धावते. विशेषतः ऊटी आणि कुन्नूरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ही ट्रेन प्रचंड लोकप्रिय आहे.

4 / 6
या ट्रेनची लोकप्रियता इतकी आहे की तिकीटांसाठी अनेक दिवस आधीच बुकिंग करावे लागते. निलगिरी माउंटन रेल्वेचा मार्ग अत्यंत डोंगराळ आणि वळणावळणाचा आहे. ही ट्रेन रॅक अँड पिनियन सिस्टिमवर चालते.

या ट्रेनची लोकप्रियता इतकी आहे की तिकीटांसाठी अनेक दिवस आधीच बुकिंग करावे लागते. निलगिरी माउंटन रेल्वेचा मार्ग अत्यंत डोंगराळ आणि वळणावळणाचा आहे. ही ट्रेन रॅक अँड पिनियन सिस्टिमवर चालते.

5 / 6
जरी ही ट्रेन भारतातील सर्वात संथ ट्रेन म्हणून ओळखली जात असली तरी तिचा प्रवास वेगासाठी नाही तर शांतता, सौंदर्य आणि अनुभवासाठी केला जातो. येथे प्रवाशांना घाई नसते तर प्रत्येक क्षण जगण्याची संधी मिळते.

जरी ही ट्रेन भारतातील सर्वात संथ ट्रेन म्हणून ओळखली जात असली तरी तिचा प्रवास वेगासाठी नाही तर शांतता, सौंदर्य आणि अनुभवासाठी केला जातो. येथे प्रवाशांना घाई नसते तर प्रत्येक क्षण जगण्याची संधी मिळते.

6 / 6
Follow Us
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज...
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज....
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क.
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप......
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून.....
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....