
जर सेल्फी नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला, अजित पवार यांची टोलेबाजी
जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात
आम्ही सकाळी लवकर उठून काम करतो.. काही वेळा अधिकाऱ्यांना त्रास होतो.. जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात. त्यामुळं कामेही पटापट होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. बारामती तालुक्यातील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.. त्यावेळी त्यांनी भल्या पहाटे कामांची सुरुवात का करतो याबद्दल सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला..
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट
तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..
Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
Related Video
तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी त्यांना.. प्रियंका गांधी
आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा..
अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...