
घातपात की अपघात? नेमकं काय घडलं? बच्चू कडू यांनी उलगडा केला…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यावर आता स्वत: बच्चू यांनी डिस्चार्जनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं राजकारण केलं जातं.होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही. त्या वाहनचालकाचीही काही मीच घाईत होतो. गाडी पाहून मी गोंधळून गेलो. त्यामुळे अपघात झाला. त्या चालकाने मला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण मी गोंधळल्याने खाली पडलो”, असं म्हणत बच्चू कडू यानी अपघाताचा घटनाक्रम सांगितला.
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी