
घातपात की अपघात? नेमकं काय घडलं? बच्चू कडू यांनी उलगडा केला…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यावर आता स्वत: बच्चू यांनी डिस्चार्जनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं राजकारण केलं जातं.होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही. त्या वाहनचालकाचीही काही मीच घाईत होतो. गाडी पाहून मी गोंधळून गेलो. त्यामुळे अपघात झाला. त्या चालकाने मला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण मी गोंधळल्याने खाली पडलो”, असं म्हणत बच्चू कडू यानी अपघाताचा घटनाक्रम सांगितला.
Related Video
'या' फळापासून बनवा हेल्दी होममेड टुटी-फ्रुटी, जाणून घ्या रेसिपी
चहात आलं टाकण्याऐवजी मिक्स करा 'ही' एक गोष्ट, चव आणि आरोग्याचा मिलाफ
लखनौ विरुद्धचा पराभव महागात, चेन्नईचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं!
ब्लु आर्मीचे 4 सामने-15 खेळाडू, श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
Chalisgaon : चाळीसगावात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामन्यांनी कसं जगावं?
Jalgaon : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पुणे - सातारा : नीरा नदीकाठी दत्त घाटावर होणाऱ्या कीर्तन महोत्सवाला पावसाचा फटका
पंढरपूर : पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औसेकर महाराजांचा पायी प्रवास
धुळे : बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली