
Aurangabad | पक्षाची बदनामी करणं भोवलं, मनसे कार्यकर्त्यांचं सदस्यत्व रद्द
औरंगाबाद मनसेत सुहास दाशरथे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली गेलीय.
औरंगाबाद मनसेत सुहास दाशरथे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली गेलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रक काढून कार्यकर्त्यांची हकालपट्टी केलीय. मनसेच्या सुहास दाशरथे गटातील चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. नवीन जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती होताच हाकालपट्टी सत्राला सुरुवात झालीय.
संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार या कार्यकर्त्यांचे हकालपट्टी आदेश काढण्यात आले आहेत. यामुळं मनसेत खळबळ उडाली आहे.
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..
वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Related Video
सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून अभिनेता स्पष्टच बोलला
यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे... संदिप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले
टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅम..
काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड
वाट लागली... भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...