
मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा; औरंगाबादच्या नामांतरावरून आक्रमक झालेल्या नेत्याची मागणी
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसंच पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय. पाहा...
मुंबई : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याला काहींनी विरोध केला. एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनीही याला कडाडून विरोध केला. आता मात्र इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर नागपूरचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर करा, असंही जलील म्हणालेत. मुंबई, पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय.
Published on: Mar 01, 2023 8:37 AM
Related Video
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा गेला? जाणून घ्या कसं झालं?
Pune Metro -3 चे नवे तंत्रज्ञान, ओएचई शिवाय धावणार सुसाट
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर
फक्त बिल मांडू नका, वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा- जयंत पाटील
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!