ठाणे ते कांजूरमार्गादरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. ऐन ऑफीस निघण्याची घाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने वेळापत्रक कोलमडले आहे.