
सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे काय? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल
NCP Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेत. “शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी आम्ही करत होतो. पण कृषिमंत्री हे असंवेदनशील आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कांदा शेतकऱ्यांना फक्त 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणं, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की, 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावं. पण आम्ही बोलत होतो 500 रुपये प्रति क्विंटल तरी अनुदान द्यावं. पण त्यांनी ते दिलं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात टिंगल टवाळी करणारी वक्तव्य या सरकारकडून होत आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे काय?”, असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.
Published on: Mar 13, 2023 3:17 PM
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...