
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा गारपीट; कांद्याच्या पिकाचे झाले नुकसान
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. आताही जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीने झोडपल आहे. येथील गंगापूर तालुक्यातील तीन ते चार गावांना गरपिटीचा फटका बसला असून शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गरपिटीमुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 15, 2023 8:25 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापामुळे महिलेचा बळी
महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू, संजय राऊत..
गुरुपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी या गोष्टी करायला विसरु नका...
आजारी मुलगा, तांत्रिकाचं मुलाच्या आईसोबत रिसॉर्टमध्ये नको ते कृत्य
शरद पवारांशी संबंधित ट्रस्ट मोदींना आमंत्रण देणार? समीकरणं बदलणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...