
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा गारपीट; कांद्याच्या पिकाचे झाले नुकसान
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. आताही जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीने झोडपल आहे. येथील गंगापूर तालुक्यातील तीन ते चार गावांना गरपिटीचा फटका बसला असून शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गरपिटीमुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 15, 2023 8:25 AM
Related Video
GK : वाळवंटाने घेरलेल्या राजस्थानमधील सर्वात लांब नदी कोणती?
काव्या मारनच्या संघाने नव्या कर्णधाराची केली घोषणा
अधिक मासाच्या निमित्ताने सून आणि मुलीला भेट दिल्या चक्क चांदीच्या चपला
सापाची शेपटी म्हणजे दुसरा मृत्यू? हात लावल्यास खरंच मोठा धोका?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार