
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा गारपीट; कांद्याच्या पिकाचे झाले नुकसान
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. आताही जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीने झोडपल आहे. येथील गंगापूर तालुक्यातील तीन ते चार गावांना गरपिटीचा फटका बसला असून शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गरपिटीमुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 15, 2023 8:25 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
तो निर्दयी निघाला सिरियल कॅट किलर, सहा मांजरींची हत्या केल्याची कबुली
डाएटिशियनवर जडलं प्रेम, आयपीएल स्टारने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..