
उष्णता कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट
राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेत घट झाली असून, विजेची मागणी देखील कमी झाली आहे.
मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण होऊन उष्णता कमी झाली आहे. उष्णता कमी झाल्याने विजेची मागणी देखील घसरल्याचे समोर आले आहे. विजेची मागणी 19 हजार मेगावॅटच्या खाली घसरली आहे.
Published on: May 23, 2022 09:56 AM
Vastu Shastra : मंदिरामध्ये या वस्तूंचे करा गुप्तदान, आयुष्यच बदलेल
लिव्हर कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत? उपायांसह जाणून घ्या
Chanakya Niti : अशावेळी कधीच रागवू नका, होईल मोठं नुकसान
फक्त 10 रुपयांत मिळवा अँटी डँड्रफ केस, घरी शाम्पू बनवण्याची जाणून घ्या
मृत्यूआधी लॉजवर वेगळच कांड? नृत्यांगना दिपालीच्या पाठोपाठ तो ही लॉजवर
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
आला हो आला, कोकणचा राजा हापूस आंबा नवीमुंबईच्या मार्केटमध्ये दाखल
तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे आयोजन
कासारखेडे येथे बिबट्या मादीसह तीन बछड्यांचा मुक्त संचार
दुबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेले बॅनर फाडले