
उष्णता कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट
राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेत घट झाली असून, विजेची मागणी देखील कमी झाली आहे.
मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण होऊन उष्णता कमी झाली आहे. उष्णता कमी झाल्याने विजेची मागणी देखील घसरल्याचे समोर आले आहे. विजेची मागणी 19 हजार मेगावॅटच्या खाली घसरली आहे.
Published on: May 23, 2022 09:56 AM
Related Video
श्रीदेवीचं 4 मिनिट 49 सेकंदांचं ते गाणं, बोल ऐकताच ढसाढसा रडतात तरुण
शनिचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? कोणते उपाय ठरतील फायदेशीर
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?
पंजाबचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अहिल्यानगर- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव: जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम
धुळ्यात गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांकडून 'प्रायश्चित्त फेरी'चे आयोजन
बोधेगाव तलाव कोरडा, पाणीसाठा आटला
जालन्यात पावसाची शक्यता, डाळिंब शेतीला थेट अच्छादन