
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या त्या चिठ्ठीत दडलय काय?
आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून चिठ्ठी काढून लिहून बोलता बोलता त्यांना लिहून दिल्यावर त्यांनी काय लिहून दिले असेल अशीच चर्चा होऊ लागली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार येऊन पंधरा दिवस होऊन गेले आहेत मात्र अजूनही त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. त्याआधीच या सरकारची चर्चा होत आहे. कधी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक हिसकावून घेणं असो की आजची मंत्रालयातील पत्रकार परिषदेत चिठ्ठी लिहून देण्याचा प्रकार असो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच चर्चा होऊ लागली आहे . आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून चिठ्ठी काढून लिहून बोलता बोलता त्यांना लिहून दिल्यावर त्यांनी काय लिहून दिले असेल अशीच चर्चा होऊ लागली आहे.
Related Video
नाशिक जागेसोबत आता जळगावचाही प्रश्न सुटला, महाजन म्हणाले की....
370 रुपयांची बिर्याणीचा वाद, आता वैभव सूर्यवंशीविषयी मोरे म्हणाला काय?
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव...
कुटुंबियांना वाईट बोलणं! या 5 गोष्टी पती पत्नीने टाळाव्यात, नाही तर..
कन्या राशीवर मोठं सकंट, दोन नशीबवान राशींचे दिवस पालटणार!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
वारंवार वीज खंडित होत असल्याने मनसेचा तिरडी मोर्चा
...अन् समुद्राचं पाणी उडालं आकाशाच्या दिशेनं, पालघरमधील Video
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन
शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने कर्जमाफीविरोधात आंदोलन
भडगावच्या गुढे गावात तीव्र पाणीटंचाई; 20 दिवसांपासून नळ कोरडे