
हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलात तर मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे
हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांकडून कधी उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्त्वासाठी काही केलं गेलं नाही, विकास कामं झाली नाहीत की नाराजीचा सूर होता याबाबत या बंडखोर आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आणि हिंदुत्त्चाच्या मुद्यावरून किंवा विकासाच्या कारणावरुन जर आमदार बाहेर पडत असतील तर पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळात घ्या असं म्हणून सांगण्याची काही गरज नाही अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
Published on: Jul 15, 2022 7:57 PM
Related Video
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मार्ग मोकळा? गणित जुळले?
भुसावळ स्टेशनवरील व्हिडीओने उडवली झोप, थेट जमिनीवर पडलेले...
'देऊळ बंद 2' सिनेमाची अफाट कमाई नेमक्या कोणत्या कामासाठी वापरणार?
मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल सासरचे घर सोडून कुठे गेली? मोठा..
पेट्रोल-डिझेलबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, या ग्राहकांना बसणार फटका
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी