
हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलात तर मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे
हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांकडून कधी उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्त्वासाठी काही केलं गेलं नाही, विकास कामं झाली नाहीत की नाराजीचा सूर होता याबाबत या बंडखोर आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आणि हिंदुत्त्चाच्या मुद्यावरून किंवा विकासाच्या कारणावरुन जर आमदार बाहेर पडत असतील तर पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळात घ्या असं म्हणून सांगण्याची काही गरज नाही अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
Published on: Jul 15, 2022 7:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण...
नवी Kawasaki Ninja 300 भारतात लाँच; 3.34 लाख रुपये किंमत, जाणून घ्या
कोल्हापुरातली महिला सरपंच लग्नासाठी वेडी, प्रियकराने असा काढला काटा...
सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल...आता 10 ग्रॅमसाठी लागणार....
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून...
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...