
चंद्रपूरमध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग
बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही.
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग रविवारी रात्रीच्या सुमारास लागली. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत. मात्र अगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. या आगीत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published on: May 23, 2022 09:34 AM
Related Video
शनिचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? कोणते उपाय ठरतील फायदेशीर
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?
पंजाबचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा
मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अहिल्यानगर- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव: जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम
धुळ्यात गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांकडून 'प्रायश्चित्त फेरी'चे आयोजन
बोधेगाव तलाव कोरडा, पाणीसाठा आटला
जालन्यात पावसाची शक्यता, डाळिंब शेतीला थेट अच्छादन