
“बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते जनतेवर राग काढताहेत”
भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
सुरेंद्रकुमार अकोडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी एका स्थानिकाला कानशिलात लगावल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली आहे. गावकऱ्याला मारहाण करणं ही बाब अत्यंत निंदनीय आहे. बच्चूभाऊंनी आपल्या रागावर नियंत्रण आणावं. त्यांना मंत्रिमंडळामध्ये मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालं आहे. त्यामुळे त्याचा राग ते लोकांवर काढत आहेत, असं गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) म्हणाले आहेत.
Published on: Sep 29, 2022 8:50 AM
Related Video
..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका
META चा सर्व्हर डाऊन, फेसबुक - इंस्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकरी हैराण
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं?
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार
बैलजोडीला पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलांनी औत ओढले,कुटुंबाचा संघर्ष
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर