पंढरपूर – गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता वाढत्या लसीकरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोना संकटामुळे गेले दोन वर्ष पंढरपूरमधील कार्तिकी वारीला देखील परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यंदा कार्तिकी वारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने वारीची जय्यत तयारी सुरू आहे. याचा आढावा घेतलाय टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी